पावसात त्वचेवर दमट वातावरणाने आणि पाण्यामुळे ओलावा साचतो. ज्यामुळे मुरुम आणि बुरशीजन्य इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यासाठी रोज दिवसातून दोन वेळा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि फ्रेश वाटते. पावसात चिकटपणा जाणवतो, तो फेसवॉशने कमी होतो. | (फोटो सौ. canva)