ही यात्रा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण जेव्हा मी फक्त ४ वर्षांची होते, तेव्हा मी ही वारी वडिलांसोबत पाहिली होती. आज २० वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच क्षण त्यांच्यासोबत अनुभवते आहे. आपलं 'मूळ' कधीही विसरू नका असा भावनिक संदेशही तिने यातून दिला आहे. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)