महाराष्ट्र

Nashik : ग्रामपंचायत भार्डीचे नाव बदलून कोंढार; कोंढारकरांना पन्नास वर्षांनी मिळाला न्याय

मूळ नाव एक, पण कागदोपत्री वेगळे अशा कात्रीत सापडलेल्या नांदगावमधील एका गावाची दैवी कारवाई अखेर संपुष्टात आली आहे. नांदगाव तालुक्यातील कोंढार गाव आता खऱ्या अर्थाने गावपण अनुभवू लागले आहे, कारण ग्रामपंचायतचे नाव भार्डीपासून बदलून कोंढार करण्यात आले आहे.

Swapnil S

नाशिक: मूळ नाव एक, पण कागदोपत्री वेगळे अशा कात्रीत सापडलेल्या नांदगावमधील एका गावाची दैवी कारवाई अखेर संपुष्टात आली आहे. नांदगाव तालुक्यातील कोंढार गाव आता खऱ्या अर्थाने गावपण अनुभवू लागले आहे, कारण ग्रामपंचायतचे नाव भार्डीपासून बदलून कोंढार करण्यात आले आहे.

नांदगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींपैकी एक म्हणजे भार्डी. १९६६ मध्ये भार्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार गाव स्वतंत्र ओळखले जाऊ लागले, परंतु ग्रामपंचायतच्या मालकीच्या कागदपत्रांवर भोगवटादारांच्या नावाच्या ठिकाणी जुने नाव भार्डीच राहिले. त्यामुळे गावाचे नाव कोंढार, परंतु कागदपत्रावर भार्डी, अशी विसंगती निर्माण झाली. या विसंगतीमुळे विविध सरकारी योजना आणि लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : दांडिया प्रेमींसाठी खुशखबर! शेवटचे ३ दिवस मध्यरात्रीपर्यंत खेळता येणार गरबा; पण 'हे' नियम पाळावे लागणार

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा