‘कठीण काळात इतरांना मदत करणे ही भारताची जुनी परंपरा आहे. जगात कुठेही संकट आले आणि भारताकडे मदत मागितली गेली, तेव्हा भारताने कधीही हात झटकून नकार दिला नाही.
Nepal Floods : मध्य नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी पुरामुळे (फ्लॅश फ्लड) निर्माण झालेली परिस्थिती शुक्रवारी अधिकच बिकट झाली. या पुराच्या तडाख्यातील मृतांची संख्या वाढून तब्बल ५४७ वर पोहोचली आहे. शोध आणि ...
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे महाराष्ट्रातील २९० पर्यटक विविध भागांत अडकले असून ते सुरक्षित असल्याची माहिती राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क झाल्यानंतर स्पष्ट झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील ...
या दुर्घटनेत अजूनही किमान ८२६ जण बेपत्ता आहेत. यामध्ये ५९० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये ३०० भारतीय नागरिकांचा समावेश आहे.