नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि भूस्खलनामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
या दुर्घटनेत अजूनही किमान ८२६ जण बेपत्ता आहेत. यामध्ये ५९० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये ३०० भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यापासून जागतिक स्तरावर आपल्या सर्व दूतावास अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या प्रशिक्षणाद्वारे अर्जदार भविष्यात...
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बेकायदेशीरपणे जास्त व्याज देण्यासाठी तो विपणन खर्च म्हणून दाखवून छुपा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली, भारतातील प्रमुख खासगी ...
नेपाळमधील भीषण महापुरानंतर भारताने ३७.५ टन मदतसाहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. आतापर्यंत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण बेपत्ता आहेत.