नेपाळमधील त्रिशुली नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरानंतर ९ दिवस बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.
नेपाळच्या महापुरात कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले आई-वडील बेपत्ता असतानाही तन्वी अन्नमदेवरा हिने NEET-PG परीक्षा दिली. तीन तासांच्या पेपरपैकी दीड तास रडत असल्याचं सांगत तिने भावूक अनुभव शेअर केला.
‘कठीण काळात इतरांना मदत करणे ही भारताची जुनी परंपरा आहे. जगात कुठेही संकट आले आणि भारताकडे मदत मागितली गेली, तेव्हा भारताने कधीही हात झटकून नकार दिला नाही.
नेपाळमध्ये आलेल्या महापुराला चार दिवस उलटूनही मुंबईतील आठ पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ नागरिक सुरक् ...