नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी संसदेत या नैसर्गिक आपत्तीचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडला असून, हा मुद्दा जागतिक समुदायासमोर आक्रमकपणे मांडण्याची गरज व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी परदेशी नेत्यांसाठी प्रदान करण्यात येणारा उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘ओलीय दर्जाली दोस्तलिक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे महाराष्ट्रातील २९० पर्यटक विविध भागांत अडकले असून ते सुरक्षित असल्याची माहिती राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क झाल्यानंतर स्पष्ट झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील ...