राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात यावेळी बदल होणार आहे. ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच नवी दिल्लीबाहेर होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यासाठी गुजरातच्या एकता नगरची (केवडिया) ...
एका स्त्रीच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा तिचा स्वतःचा असतोच असे नाही. कधी कुटुंब, कधी नाती, कधी समाज आणि कधी परिस्थिती तिच्यासाठी काही निर्णय घेते. पण जेव्हा तीच स्त्री ‘आता पुरे!’ म्हणत स्वतःच्या ...