दीर्घकाळापासून रखडलेल्या नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रोड प्रवास केवळ ३० ...
पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुं ...
पीडित मुलगी मालाडमधील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून दुपारी साडेचारच्या सुमारास ती एस. व्ही. रोडवरून सुराणा हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रिक्षा शोधत होती. तेव्हे तेथे एक रिक्षा आली. “रस्त्याचं क ...
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे...
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्लभ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी ...