मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत उभारण्यात येत असलेल्या मुंबई मेट्रो लाईन-१२ (कल्याण ते तळोजा) या प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 'शतकाचा टप्पा पार.. ऑरेंज लाईनवरील कामकाज ...
दीर्घकाळापासून रखडलेल्या नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रोड प्रवास केवळ ३० ...
मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या चाळींचा पुनर्विकास जलद व्हावा यासाठी नियमावलीत सुधारणा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत एका निवेदना ...
उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारला भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मशिदींच्या भोंग्यांवरील कारवाई अन्यायकारक असून अजानसाठी २४ मशिदींवर पुन्हा भोंगे लावण्याची परवानग ...