राज्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यापुढे मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आ ...
मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील ५० ते ६० वर्षे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. यासाठी २० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा अभिन्यासांच्या एकत्रित/सामूहिक पुनर्विका ...
मुंबई महापालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सुविधांना आता तंत्रज्ञानाचीही जोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे ...
मुंबई-ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.