रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसून झालेला मृत्यू अनुचित घटना मानली जाऊ शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. प्रवाशाने रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक केलेली असते. अशा स्थितीत प्रवासी भरपाईचा दावा करू शकत ...
उन्हाचा तडाखा वाढत असताना नागरिकांनी बाहेर पडताना योग्य खबरदारी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून त्यानुसार पुढील चार वर्षांत म्हणजे सन २०३० पर्यंत येथील अर्थव्यवस्था १४० अब्ज ...