मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबईसह लगतच्या परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या ‘ई-बाइक टॅक्सी’ सेवेला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे तात्पुरते बाइक टॅक्सी परवाने रद्द ...
मुंबईकरांची रोजची पाण्याची तहान भागविण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू असून राजकीय विरोधानंतर प्रस्ताव ...
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली ...
भारताच्या T२० विश्वचषक विजयाचा आनंद मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह आणि विमानतळ परिसरात मोठ्या संख्येने चाहत्यांनी तिरंगा फडकावत, नाचत-गात आणि फटाके फोडत टीम इंडि ...