प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकल सेवेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे १५ डबा लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता लवकरच लाखो प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे. कर्ज ...
भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (आयआरएसएमइ) १९८८ बॅचचे अधिकारी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार गुप्ता यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती. ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ह ...