नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे...
एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित केली जाईल. अशा क्रमांकांसाठी लिलाव पद्धत राबविली जाणार आहे.
मुंबई पालिकेच्या एम पूर्व विभागातील गोवंडी व मानखुर्द विभागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नवीन जलवाहिन्या टाकणे आणि जुन्या जलवाहिन्यांचा आकार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबतची न ...
इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिसमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामु ...
अनुसूचित जातींच्या आरक्षणासाठी क्रिमीलेयर तत्त्व लागू केले पाहिजे, असे निकालात म्हटल्याबद्दल स्वतःच्या समुदायातील लोकांनी माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे, असे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म् ...