गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील दोन इमारतींचे ...
मुंबईला सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने जलवाहिनी बदलणे व नवीन टाकणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. १२४.६८ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलण्यात येणार आहेत, तर १३२.७० ...
पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणेने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी संचालक अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनुसार, ही कारवाई पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. बँ ...
आयुष्याच्या सायंकाळी शांततेने जगण्याचा ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत अधिकार आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या वादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या ...