मुंबई महापालिकेत गटनेते पद महत्वपूर्ण असून काँग्रेसने अशरफ आझमी तर मनसेने यशवंत किल्लेदार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. इतर पक्षातही अनुभवी नगरसेवक इच्छुक आहेत. यात कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणा ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी मंत्रालयात होणार असल्याचे जाहीर झाले आहे. महापालिकेत बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षांनी आपले बहुमत प्रस्थापित केले असल्यामुळे ...
मीरा-भाईंदर शहरात ‘मेट्रो-९’चा पहिला टप्पा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच रस्त्यांच्या कामासाठी १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक य ...
भाजपला बहुमतापर्यंत मजल मारता न आल्याने त्यांना शिंदे गटाची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत उपमुख्य ...