पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि भाईंदर स्थानकादरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गांवर ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात आला आहे. तसेच प्रभादेवी स्थानकावर प्रभादेवी उड्डाणपुलाचा गर्डर उतरवण्याच्या कामासाठी सर्व म ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संबंधित विमान कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली.
गारगाई धरण प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा २ हजार कोटी रुपयात समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा निर्णय योग्य होता, असा मुद्दा उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला, तर गारगाई ...