कला, वारसा आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवाचे यंदा २६वे पर्व आहे. शनिवार (दि. ३१ जानेवारी) ते रविवार (दि. ८ फेब्रुवारी) या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
मुंबई महापालिकेतील स्थायी समितीप्रमाणेच सुधार समितीलाही मोठं महत्त्व आहे. सुधार समिती अध्यक्षपदासाठी चिठ्ठी काढल्यास विरोधकांना संधी मिळू शकते. त्यामुळे ही समिती विरोधकांच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी म ...
आपल्या भागातील हवेची गुणवत्ता कशी आहे हे जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. त्याच अनुषंगाने हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी स्वतंत्र संकेतस्थळावर प्रदर्शित करा, जेणेकरून नागरिक हवेचा दर्जा लक्षात ...
मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्यांवर सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. वनविभाग आणि स्थानिक आदिवासी नागरिक यांच्यात संघर्ष वाढल्याने परि ...
विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील आंबेडकर नगर येथे सोमवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर आणि साउंड बॉक्सेस उभारण्यात आले होते. याच परिसरात तीन वर्षांची चिमुकली खेळत असताना...