ऑटो रिक्षांची वाढती संख्या मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी वाढण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने...
केंद्रीय तपास यंत्रणेने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी संचालक अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनुसार, ही कारवाई पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. बँ ...
सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत लवकरच २ हजार ५०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार अ ...
पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत.
रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसून झालेला मृत्यू अनुचित घटना मानली जाऊ शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. प्रवाशाने रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक केलेली असते. अशा स्थितीत प्रवासी भरपाईचा दावा करू शकत ...