ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि.मी. व्यासाची झडप (व्हॉल्व) नादुरुस्त झाल्याने या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
महायुतीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आधीच नाराज आहेत. त्यातच तिकीट वाटप करताना माजी नगरसेवकांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे ‘निष्ठावान व ...
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या नावांवर उमेदवारी यादीत फुली मारण्यात आल्याने शिंद ...
मविआत जागावाटपाचे अंतिम होत नसल्याने अखेर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील घटक पक्षांनी योग्य सन्मान दिला नसल्याचा आरोप करीत स्वबळाच ...