बारवी धरणातील झपाट्याने घटणारा जलसाठा, वारंवार होणारी पाणीकपात आणि टँकरच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे उल्हासनगर शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे.
मान्सून उशिरा येण्याच्या शक्यतेमुळे केडीएमसीने २० जूनपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या भागात कधी पाणी येणार नाही, जा ...
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ रस्त्यावर थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरून परप्रांतीय कॅबचालकाने एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली...
नवी मुंबई मेट्रो मार्ग १ ए आणि मार्ग २ च्या ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या अशा एकूण २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिम ...