उल्हासनगरमधील नशामुक्ती केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच राज्यराजकारणाला ठिणगी देणारे वक्तव्य समोर आले. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीवर सुरू असलेल्या गोंधळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट भा ...
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दररोज लाखो वाहनांची गर्दी असते. हा नवा उंचावलेला मार्ग सुरू झाल्यावर या हायवेवरील वाहतूककाठी मोठा दिलासा मिळेल आणि प्रवास वेगवान व अधिक सुरक्षित बनेल.
आतापर्यंत एका खानावळीमध्ये सुमारे ३० कामगार कमी झाले आहेत. २०२२ मध्ये खानावळीतील १५ दिवसांचे जेवण प्रति माणूस १,००० रुपयांवर उपलब्ध होते, तर आता २०० रुपयांनी वाढ करून १,२०० रुपये आकारले जात आहेत. यामु ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही ठिकाणी आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर आता राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका ...