ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारण्य ...
निवडणूक आयोगाने दुबार मतदारांसाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्या असल्या, तरी घोटाळ्यांमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासनाकडून त्वरित कारवाई आणि ...
मानवी संवेदना सुन्न करणारी आणि पालकांच्या सुरक्षाभावनेला धक्का देणारी अशी एक धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना गुरांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक ...
हिवाळ्यात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये हवा गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांनी धूळ नियंत्रणासाठी फवारणी, स्वच्छता ...