सक्रिय धोरणे, इंधनाच्या स्रोतांचे विविधीकरण आणि मजबूत राजनैतिक संबंधांमुळे भारताने जागतिक स्तरावरील एका सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा यशस्वी मुकाबला केला.
जम्मू आणि काश्मीरमधील शाळांमध्ये 'अत्यंत आक्षेपार्ह मजकूर' असलेली दोन वादग्रस्त पुस्तके वितरीत केल्याप्रकरणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी मोठी कारवाई केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयसाठी स्वतंत्र नियामक आराखडा तयार करण्याच्या दिशेने भारताने पावले टाकल्याचे दिसत आहे. आयटी सचिव एस. कृष्णन यांनी शुक्रवारी सांगितले की, आता स्वतंत्र एआय कायद्याचा विचार कर ...