लोकसभेतील सदस्य संख्या ८१६ पर्यंत वाढवून महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा भरविण्यात येणार आहे.
सध्या निर्यातदारांना मध्य पूर्वेतील तणावामुळे समुद्री मार्गांमध्ये अडथळे, मालवाहतूक खर्चात वाढ, विमा खर्चात वाढ, शिपमेंटमध्ये उशीर अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर दररोज होणारा देशभक्तीने भारलेला हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत ...
एप्रिल ते जून दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांसह दक्षिण-पूर्व द्वीपकल्पात नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केला ...