१० एप्रिलपासून देशभरातील टोल नाक्यांवर रोख व्यवहार बंद होणार असून FASTag आणि यूपीआयद्वारेच टोल भरणा करावा लागणार आहे. नव्या नियमांनुसार शुल्क, दंड आणि ई-नोटीससंबंधी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आज मोठी भर पडली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट 'आयएनएस तारागिरी' भारतीय नौदलात कार्यान्वित केली.