एप्रिल ते जून दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांसह दक्षिण-पूर्व द्वीपकल्पात नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केला ...
बिहारमधील नालंदा येथील शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिलांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. प्रचंड गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली ...