सध्या निर्यातदारांना मध्य पूर्वेतील तणावामुळे समुद्री मार्गांमध्ये अडथळे, मालवाहतूक खर्चात वाढ, विमा खर्चात वाढ, शिपमेंटमध्ये उशीर अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बिहारमधील नालंदा येथील शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिलांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. प्रचंड गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली ...
२०१९ नंतर इराणच्या कच्च्या तेलाची पहिली खेप भारतात गुजरात राज्यातील एका बंदराकडे येत आहे. अमेरिकेने नुकतीच निर्बंधांमध्ये सवलत दिल्यानंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या समुद्रातील इराणच्या तेलाचे काही ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यांना निवडणूक प्रचाराला बंदी करण्याची मागणी भाजपने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी हे नेते ...