'जगात संघर्षांचे खरे कारण स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची इच्छा हे आहे. स्थायी शांती केवळ एकता, अनुशासन आणि धर्माचे पालन केल्यानेच प्राप्त होऊ शकते. तसेच अनेक देशांच्या मते भारतच इराण-इस्त्रायल युद्ध ...
सरकारने बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीविरोधात मोठी कारवाई करत ३०० वेबसाइट्स अॅप्स ब्लॉक केले आहेत. सरकारी सूत्रांनुसार, आतापर्यंत अशा एकूण ८४०० प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. यापैकी सुम ...
एअर इंडियाचे एक विमान व्हँकुवरला जाण्यासाठी निघाले असताना एका विचित्र कारणामुळे एअर इंडियाला विमान माघारी बोलवावे लागल्याची घटना घडली आहे. मात्र यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.