मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. 'ग्रीन सान्वी' एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून हे टँकर मुंबईकडे मार्गस्थ आहे.
धार्मिक प्रथा आणि परंपरा हा श्रद्धेचा विषय असून त्या पवित्र मानल्या जातात, त्यामुळे न्यायालयाने 'महत्त्वाच्या धार्मिक प्रथा' कोणत्या हे ठरवू नये, अशी भूमिका अखिल भारतीय संत समितीने सर्वोच्च न्यायालया ...
निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असल्याचा तृणमूल काँग्रेस व द्रमुकने केलेले आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पूर्णपणे फेटाळून लावले.