होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीचा गंभीर धोका कमी होईल, परंतु पुरवठा सामान्य होणे ही प्रक्रिया असमान आणि खर्चिक असेल, असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने म्हटले आहे.
भारतामध्ये आणीबाणी लागू होऊन जवळपास पाच दशके उलटल्यानंतर, आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी)ने पहिल्यांदाच इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात या विषयाचा समावेश केला आहे.
भाजप हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक साधन म्हणून काम करत आहे. संघाला प्रश्न विचारल्यावर भाजप का फुत्कारतो, असा सवाल कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी केला आहे.
ऊर्जेचा ताण, सरासरीपेक्षा कमी मान्सून आणि जागतिक विकास दरातील मंदी यामुळे भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर चालू आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी भीती एस अँड पी ग्लोबल रे ...