भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड) ने मात्र आरबीआयच्या या कारवाईचा आपल्या आर्थिक किंवा व्यावसायिक कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगत गुंतवणूकदारांना द ...
सत्तारूढ रिपब्लिकन खासदारांच्या एका गटाने संसदेत (काँग्रेस) एच-१बी व्हिसा कार्यक्रमावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या व्हिसा प्रणालीचा गैरवापर करून अमेरिकन कामगारांच्या जागी स्व ...
देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट आलेली असतानाच एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज फोरकास्ट्सच्या वेदर ताज्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा भारतात ...
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री एका अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण साखळी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला.