स्वातंत्र्यलढ्यातील थोर नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' घोषित करावे आणि भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय आझाद हिंद फौजेला द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा 'गैरवापर' करत असल्याचा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे एका निव ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच २१ एप्रिल रोजी बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे रिफायनरीचे लोकार्पण करणार होते. त्या कार्यक्रमाच्या २४ तास आधी रिफायनरी परिसरात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या ...
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भीषण बस अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
'बाई हिराबाई ट्रस्ट'च्या विश्वस्त निवडीतील पारशी किंवा झोरोस्ट्रियन धर्माच्या अटीसह इतर जाचक निर्बंध हटवण्यासाठी योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय 'टाटा ट्रस्ट'ने घेतला आहे.