तरुणांची ऊर्जा आणि कौशल्याची जोड या क्षेत्रांना मिळाल्यास पुढील पाच ते सात वर्षांत मागील अनेक दशकांत जे साध्य झाले नाही, ते साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनगणनेतील लोकसंख्या मोजणी टप्प्यादरम्यान नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांची अधिसूचना केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केली आहे. यामध्ये जात आणि कोविड-१९ च्या लसीकरणाचे ठिकाण यांसारख्या प्रश्नां ...
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थी हे "भारताच्या भविष्याचे शिल्पकार" असल्याचे सांगत, स्पर्ध ...
"हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील संवादाचा विषय आहे. यामध्ये हस्तक्षेप करणारे बार कौन्सिल ऑफ इंडिया कोण" (बीसीआय) अशा कडक शब्दांत ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बार कौन्सिलला जोरदार दणका दिल ...