तब्बल दोन दशके बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे जदयूचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी राज्याच्या राजकारणाला रामराम करीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
संकटग्रस्त भागातील भारतीय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी मंत्रालयाने संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यांमुळे कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे भारताकडे होणारा पुरवठा विस्कळीत झाला असून देशातील महत्त्वाच्या ...
बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाल्याचे चित्र दिसत असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री भाजपचा असू शकतो, तर नितीशकुमार ...
पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे उच्च जोखीम असलेल्या भागातून मालवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी युद्ध कवच पुन्हा मिळवण्यासाठी वाहतुकीच्या कंपन्यांना अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले ...