जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा ही जागा सोडलीत तर सरकार तुमचे आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि जंतरमंतर व लगतच्या परिसरातील निदर्शकांवरील पोलिसांची कारवाई या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ झाला. राज्यसभेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब कराव ...
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अनंतनाग येथील लाल चौकात दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला.
आंदोलन करणारे विद्यार्थी दहशतवादी नाहीत; ते फक्त सुरळीत आणि न्याय्य शिक्षणव्यवस्थेची मागणी करत आहेत, असे सांगतानाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्या ...