जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भीषण बस अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट’ संरक्षण करार आता लागू झाला आहे. याअंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच ५ युद्धनौका आणि १० लष्कर ...
केंद्र सरकार पेन्शन क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता असून, यासंदर्भातील विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडले जाऊ शकते. पेन्शन क्षेत्रातील ही ग ...
जागतिक युद्धांमुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, पुरवठ्यातील टंचाई आणि राज्य सरकारांनी किमतींवर घातलेले निर्बंध यामुळे भारतीय बिअर उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी भारताचे सुमारे डझनभर अधिकारी २० एप्रिलपासून वॉशिंग्टनमध्ये तीन दिवसांच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दाखल झाले आ ...