केंद्र सरकारने भारत मॅरिटाइम फंडला मंजुरी देत भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले. यामुळे जागतिक तणावात सागरी व्यापाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% वाढ केली असून DA आता ६०% झाला आहे. ८व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढीच्या चर्चांना आता वेग आला आहे.
उत्तराखंडमधील विविध मदरसांमध्ये परराज्यातून मुले आणली जात असल्याच्या सोशल मीडियावरील वृत्तांची दखल घेत, राज्य सरकारने आता संपूर्ण राज्यात ‘व्हेरिफिकेशन’ (पडताळणी) मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.