महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बेकायदेशीरपणे जास्त व्याज देण्यासाठी तो विपणन खर्च म्हणून दाखवून छुपा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली, भारतातील प्रमुख खासगी ...
भारताने बँकांचे अशा प्रकारे विलीनीकरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून उद्योग क्षेत्रातील बाजारातील स्पर्धेला बाधा न आणता समान आकाराच्या काही मोठ्या बँका तयार होतील, असे पंतप्रधान आर्थिक सल्लागा ...
नेपाळमधील भीषण महापुरानंतर भारताने ३७.५ टन मदतसाहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. आतापर्यंत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण बेपत्ता आहेत.
सरकार आणि साखर उद्योगाने साखरेच्या दरात घट होणार असल्याचे सांगूनही सणासुदीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचे भाव सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १ रुपये किलो वाढून ते ६५ रुपये झाले, असे सरकार ...
भारतीय हवामान खात्याने काळजात धडकी भरविणारा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार गुरुवारी महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे असल्याचा अशारा दिला आहे.