दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंतरमंतर या परिसराला आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित जागा म्हणून कायम ठेवण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वेलंकणी मातेच्या सणासाठी तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या ख्रिस्ती भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने यंदा चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
अति प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये तंबाखू उत्पादने आणि इतर सवय लावणाऱ्या पदार्थांप्रमाणे व्यसनाधीनतेसारखी वर्तणूक वैशिष्ट्ये दिसून येतात का याचा अभ्यास करण्यासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (आयस ...
ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे कामे अधिक सुलभ होत असल्याने येत्या काही वर्षांत भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.