नेपाळमधील भीषण महापुरानंतर भारताने ३७.५ टन मदतसाहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. आतापर्यंत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण बेपत्ता आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये बिलौंजी येथील आमदार शाह यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर महानगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या वाहनातील पाण्याने इनोव्हा कार धुताना दिसत आहेत.
भारतीय हवामान खात्याने काळजात धडकी भरविणारा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार गुरुवारी महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे असल्याचा अशारा दिला आहे.
साखरेची आयात करण्यास परवानगी देणे आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर कडक निर्बंध घालणे या सरकारच्या निर्णयामुळे साखरेचे कारखान्यातील दर १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलोवर आले आहेत, अशी माहिती अन्न सचिव ...