बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचारावर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिंदू युवकांच्या हत्येचा निषेध करत परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
अनुच्छेद ३७०ची भिंत पाडून टाकण्याची संधी भाजपच्या सरकारला मिळाली त्याचा पक्षाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
भारतासोबतच्या सीमावरील तणाव कमी झाल्याचा फायदा घेत अमेरिका-भारत संबंध कमकुवत करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप करणाऱ्या पेंटागाॅनच्या अहवालावर चीनने गुरुवारी तीव्र आक्षेप नोंदवला.
ओदिशा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी नाताळच्या दिवशी राबवलेल्या मोठ्या संयुक्त कारवाईत सीपीआय (माओवादी) संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओदिशातील माओवादी कारवायांचा प्रमुख कमांडर गणेश उईके याच्यासह ...
Akash-NG : ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय संरक्षण दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चाचणीच्या काळात ‘आकाश एनजी’ क्षेपणास्त्र यंत्रणेने वेगवेगळ्या हवाई धोक्यांच्या विरोधात अचूक कार्यक्षमता द ...