पवार काका-पुतणे एकत्र आले आहेत, याचा अर्थ त्यांचे विलीनीकरण झाले असून शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे हे पहिले पाऊल टाकले आहे, अशी टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडपुरतीच राष्ट्रवादीची युती का, असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी अजित पवार गटावर टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिंमत नाही का, असा टोला त्यांनी लगावला.
नाशिकमध्ये लग्नाआधीच चक्कर येऊन वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात ...