Ro-Ro सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वाहनांसह प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
बारावी पेपरफुटीबाबत धक्कादायक खुलासे सुरूच आहेत. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत एका मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाले होते ...
जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांत ...
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.