मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळण्याच्या निर्णयाचे संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करत आक् ...
बीडमधील मस्साजोग प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती झालीय का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाटगावचे माजी सरपंच गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा अजून कोणताही मागमूस लागत नाही. ...
नंदूरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर (ता. नवापूर) येथील जमीन संपादनात झालेला भ्रष्टाचार आणि बक्षीसपत्राच्या आधारावर नियमांचे उल्लंघन करून झालेले फेरफार या प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत सखोल चौकशी केली जाईल, ...
सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरी गाव जैवविविधतेने समृद्ध असून येथे मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व अनेक वर्षांपासून दिसून येते ...