पुणे, ठाणे, सांगली, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील नागरिक पर्यटन, कार्यक्रम किंवा शिक्षणासाठी दुबईला गेले होते. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम हाती घेतला आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्य ...
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना राज्यातील सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धच्या अंतर्गत ...
महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्य ...
गिग कामगारांसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. परंतु, महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता २०२० मंजूर करून त्याची अंमलबजावणी ...