कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने परिवर्तन घडवत असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन निर्णयांपासून उत्पादनवाढीपर्यंत ठोस परिणाम दिसून येत आहेत, असे महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी मंगळवार ...
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह ३७ जागांसाठी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल.
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना २०२५ चा ...