महाराष्ट्रात २०२५ मध्ये एकूण ४१ वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक वाघ नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडले, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
राज्य शासनाच्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या उद्योग उभारणी, संमतीपत्र मंजुरी व त्याचे नुतनीकरण यासाठी मंजूर करण्याचा कालावधी हा ५० टक्क्यांपेक्षा कमी ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्या दिवशी - २८ जानेवारी रोजी कोणत्याही नवीन फाइलवर डिजिटल स्वाक्षरी नव्हती आणि अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे वाटली गेली नाहीत, असे स्पष्टीकरण म ...
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा मह ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी महाराष्ट्रातील २३१ किमीच्या ९,०७२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. जबलपूर ते गोंदिया असा हा प्रकल्प असून उत्तर ते दक्षिण जोडणीसाठी हा प्रकल्प महत्त्वाच ...