आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिका-भारत यांच्यात झालेल्या कराराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसू लागला असून, त्याचा थेट फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. कांद्यापाठोपाठ आता लासलगाव बाजार समि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे घाबरले म्हणून ते आले नाहीत, असा टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यावर उबाठा नेते संजय राऊत यांनी पल ...
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड तसेच पुणे ते नागपूर आणि एलटीटी ते नागपूर दरम्यान २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रव ...