जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बहुकोनी लढती रंगल्या असल्या तरी माळशिरस, अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांकडे विशेष लक्ष लागल ...
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ...
महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत वाहतूक सिग्नल, कॅमेरे, किंवा टोल यंत्रणेसाठी रस्त्यावर लोखंडी चौकट अर्थात गॅन्ट्री (Gantry) बसवण्याचे काम सुरु केले जाणार आहे.
जगभरातून भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे.गेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.