बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळान ...
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज २० दिवस चालणार आहे. ६ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. तर २५ मार्च २०२६ रोजी अधिवेशनाचे सूप वाज ...
राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात ...
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे, १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे.. ...