देशातील दोन मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही.
मध्य रेल्वेने शून्य भंगार स्थिती साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटी रुपये मिळवले आहेत.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून भाजपचे नेते आणि वन मंत्री गणेश नाईक आणि शिवेसना शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षाला धार चढली असून आता शिंदे गटानेही नाईक यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत असले तरी आता राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्या ...
राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेबाबत e-KYC संदर्भात महत्त्वाची स्पष्टता समोर आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक महिला नव्याने e-KYC करता येईल, या अपेक्षेने संक ...