यंदाची निवडणूक केवळ सभा आणि पदयात्रांपुरती मर्यादित न राहता, ती व्हॉट्सॲप स्टेटस आणि इंस्टाग्राम रील्सवर खऱ्या अर्थाने गाजली. प्रचाराच्या या रणधुमाळीत गाजले ते म्हणजे उमेदवारांचे 'फिल्मी' डायलॉग आणि क ...
महायुतीने २९ पैकी २३ मनपा आपल्या खिशात टाकत दमदार कामगिरी केली आहे. कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, जळगावपासून जालन्यापर्यंत भाजपने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
भाजपने महायुतीत ४७ जागांवर लढवली आणि त्यापैकी ४६ जागा जिंकल्या. शिवसेना (शिंदे गट) ने २३ जागा लढवली, त्यापैकी २२ जागा जिंकल्या. उबाठ पक्षाला ५ जागा तर अपक्षाला १ जागा मिळाली.
एकूण ११५ जागांपैकी ६६ जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून, बविआसोबत युती करून निवडणूक लढवलेल्या काँग्रेसला ४ तर मनसेला १ जागा मिळाली आहे.
विधानसभा मतदानावेळी झालेला गोंधळ गुरुवारी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळाला. मतदारांची नावे आणि मतदानकेंद्रही दुसऱ्या वॉर्डमध्ये आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळ ...