ऑटो रिक्षांची वाढती संख्या मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी वाढण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने...
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहितीही समोर आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार पार्थ पवार हे ...
इराण विरुद्ध इस्रायल- अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही... प्रत्यक्षात पंतप ...
केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या संस्थेने प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन (ग्राऊंड दुथिंग) सर्वेक्षण पूर्ण केले असतानाही महाराष्ट्रातील २३ हजारांहून अधिक जलक्षेत्रांन ...
शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आता टांगती तलवार आली असून ६४ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरा, अन्यथा १६ मार् ...