फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानातून भारतात आले, ते ‘निर्वासित’ (रिफ्युजी) नव्हते, तर ते मातृभूमी आणि धर्मावरील प्रेमापोटी प्रचंड हालअपेष्टा आणि वेदना सहन करणारे ‘संघर्षरत योद्धे’ होते, असे प्रतिपादन राष्ट् ...
बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी (स्वामित्व धन) द्यावी लागणार नाही.
शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
मराठवाड्यात मान्सून लांबल्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. पावसाअभावी विभागातील ११ प्रमुख जलसिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा ३३.५९ टक्क्यांवर आला आहे, तर दोन मोठ्या धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे स ...