या बजेटमध्ये संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्राचा विकास, ग्रामीण समृद्धी आणि AI आधारित उन्नत ग्राम योजना, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज व मराठा शौर्य स्मारक, तसेच ऑलिंपिक खेळा ...
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्यील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कंपनी बंद केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे.
राज्यात बळजबरीने आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६' या नव्या कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंजु ...