महाराष्ट्रचे देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह चार मुख्यमंत्री पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) अर्थात जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत सहभ ...
मध्य रेल्वेच्या आटगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. स्थानक क्रमांक १ आणि २ जोडणारा बंद पादचारी पूल पाडण्याचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा अचानक कोसळून त्याखाल ...
ग्रामीण डाक पुरस्कारार्थी आपल्या विश्वासार्हतेच्या जोरावर देशात वेगळी ओळख निर्माण करतात, असे केंद्रीय दूरसंचार तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले.
राज्यातील आरटीओत अतिरिक्त बदलीसाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आयुक्त भरत कळसकर याच्याविरोधात कोणती कारवाई करणार असा सवाल शिवसेना (उबाठा) अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.