भारताचा पहिला इलेक्ट्रिक महामार्ग कॉरिडॉर आता महाराष्ट्रात साकार झाला आहे. देशातील हा पहिलाच ‘ई-हायवे’ मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ( ...
हर्बल किंवा तंबाखूविरहित हुक्का पुरवणे कायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाची पुन्हा आठवण करून देत हर्बल हुक्कांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले आ ...
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सर्वात मोठे नक्षलवादी आत्मसमर्पण झाले आहे. शुक्रवारी तब्बल २१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून हातात संविधान घेत त्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्ष ...
आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ‘ओबीसीं’च्या हक्कासाठी दुहेरी लढाई आम्ही लढणार आहोत. एक लढाई न्यायालयात तर दुसरी लढाई रस्त्यावर लढली जाईल, असा निर्धार राज् ...
संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्लीस्थित काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी गुरूवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला असताना स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांपुढे येत ...