७२० किमी समुद्रकिनारा आणि वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर २०२६ मध्ये महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आज (दि.१२) सकाळी ६.३० च्या सुमारास लातूरमधील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. उद्य ...
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आर्थिक व अन्य गैरप्रकारांबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाला असून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदे ...
मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र (OC) नसलेल्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने ‘सुधारित भोगवटा अभय योजना’ लागू करण्याची घोषणा केली असून यामुळे १० लाखांहून अधिक मुंबईकरांना दिलासा मि ...
महाराष्ट्र सरकारने फक्त इलेक्ट्रिक बाईक्सनाच बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देणारा जीआर जारी केल्यानंतर हजारो रायडर्स एका रात्रीत बेरोजगार झाले आहेत. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आवश्यक पायाभूत सुविधा, ...