मानवी वस्तीत वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून मनुष्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० महिन्यांत वाघ, बिबट्या यांसह वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्का ...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते नियुक्त न केल्याबद्दल राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारल ...
इंडिगोच्या विमानसेवांतील गोंधळावर केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. FDTL नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी DGCA ने इंडिगोच्या CEO ला नोटीस बजावली असून, प्रवाशांना पूर्ण रिफंड व सामान ४८ तासांत परत करण ...
टीईटी सक्ती व शिक्षक समायोजनाविरोधात काल राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन केले. या आंदोलनाकडे शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र रंगल्या आहेत. दरम्यान या लग्नसोहळ्यातील सर्वात लक्ष ...