पहाटेची थंडी, गावातील धुक्याच्या कुशीतून सूर्यकिरणे येताना, त्या क्षणाचा अनुभव उब घेण्याच्या आठवणींना सजीव करतो. तरुणाईच्या रंगीत दिवसांपासून शेकोटीच्या उबदार क्षणांपर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या या आठवण ...
झोपडपट्ट्यांच्या स्वरुपात असलेली आडवी मुंबई हळूहळू टोलेजंग इमारतींच्या माध्यमातून उभी होत आहे. या उभ्या मुंबईवर रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत पायाभूत सेवासुविधांचा प्रचंड ताण वाढत ...
'आवारा हूँ' हा कार्यक्रम अशोक हांडेच्या सखोल संशोधन आणि कलात्मक नियोजनाचा उत्कृष्ट नमुना आहे... राजकपूर यांच्या चित्रपटांतील गाणी, नृत्य आणि जीवनगाथा हा रंगभूमीवरील तीन तासांचा कार्यक्रम मंत्रमुग्ध कर ...
कविताप्रेमींना आत्मीय वाटणाऱ्या उषा मेहता या कवयित्रीच्या आजवर आठ संग्रहात संग्रहित न झालेल्या अशा एकूण छप्पन कवितांचा 'ओळखीची अनोळखी अक्षरे' हा संग्रह. 'वार्धक्याच्या पिवळ्या प्रक्रिये'त त्या या संग् ...
विकासासाठी जंगलं तोडली जात आहे, विविध प्रकल्पांसाठी जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. झाडांचं अस्तित्त्व केवळ मानवी शरीरासाठीच नाही, तर मानवी मनाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. तुकोबांना हे उमगलं होतं, म् ...