निसर्ग केवळ सौंदर्यानेच नाही, तर अफाट बुद्धिमत्तेनेही परिपूर्ण आहे. आवाज, रंग आणि वर्तनाची हुबेहूब नक्कल करून जगणारे निसर्गातील नकलाकार हेच त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.
मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये प्रवेश करताच ‘द ग्रेट मायग्रेशन’च्या थरारक जगात पाऊल टाकल्यासारखं वाटतं. लाखो वन्यगवे आणि झेब्र्यांच्या स्थलांतरातून उलगडणारी जगण्याची लढाई इथे निसर्गाच्या रंगमंचावर थेट ...
शिक्षणाचं खरं यश गुणपत्रिकेत नाही, तर एखाद्या लेकराच्या विचारांत आणि कृतीत उमलतं. ईश्वरीसारखं डोळस लेकरू भेटलं, की शिक्षकाच्या सेवेचा खरा अर्थ शांतपणे समोर उभा राहतो.
दुर्गाबाई भागवत या केवळ प्रगल्भ लेखिका नव्हत्या, तर त्या समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज होत्या. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या विचारांची, धैर्याची आणि निरलस वृत्तीची ऊब आजही मनात तितकीच जिवंत आहे ...
मालवण तालुक्यातील धामापूर हे गाव केवळ एक निसर्गरम्य ठिकाण नसून, इथे निसर्ग, श्रद्धा आणि जैवविविधता एकमेकांत गुंफलेली दिसते. तलावाच्या कुशीत विसावलेलं हे गाव अनुभवताना प्रत्येक क्षण एखाद्या परिकथेप्रमा ...