पनीर आणि चीजशिवाय जेवण अपूर्ण वाटणारी एक नवी खाद्यसंस्कृती तयार झाली आहे. पण प्रत्येक पदार्थावर त्यांचा अतिरेक करून आपण त्या पदार्थाचा मूळ स्वादच पुसून टाकत नाही ना, याचाच हा वेध.
वाळवंटाच्या ओसाड कॅनव्हासवर कोरलेल्या नाझका रेषा म्हणजे काळाच्या पडद्याआड दडलेलं एक अद्भुत कोडं. त्यांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी हे रहस्य आजही जगाला भुरळ घालत आहे.
राजकीय भूमिका असलेल्या नेत्यांचे मैत्र जपणारे महाराष्ट्र हे राज्य होते यावर आता विश्वास बसणार नाही इतकी मैत्री मातीमोल झाली आहे. एकमेकांच्या छाताडावर बसणाऱ्या सर्व नेत्यांना 'मैत्री दीना'च्या शुभेच्छा ...
पावसाळी रात्री गोव्याच्या जंगलात अनुभवलेला हिरव्या प्रकाशाचा तो क्षण आजही डोळ्यांसमोर ताजा आहे. निसर्ग किती अद्भुत असू शकतो, याची जाणीव करून देणारा हा अविस्मरणीय अनुभव.