शिवम दुबेने (३१ चेंडूंत ६६ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने बुधवारी टी-२० विश्वचषकात सलग चौथ्या विजयाची नोंद करताना नामिबियाला १७ धावांनी पराभूत क ...
पारस डोग्राच्या नेतृत्वात खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीरने बुधवारी इतिहास रचला. त्यांनी उपांत्य सामन्यात बंगालवर ६ गडी राखून विजय मिळवत प्रथमच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
क्रीडा संघटनांमधील अंतर्गत वाद आणि अनियमितता दूर करण्यासाठी केंद्र सरकार ‘स्पोर्ट्स गव्हर्नन्स ॲक्ट (क्रीडा प्रशासन कायदा) आणत असून, खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आता राष्ट्र ...
पथुम निसांकाने सोमवारी यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिले शतक साकारताना ५२ चेंडूंत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्यामुळे श्रीलंकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व १२ चेंडू राखून फडशा पाडला.