काही माध्यमांमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रिद्धिमा पाठकला बीपीएलच्या होस्टिंग पॅनलमधून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विशेषतः पाकिस्तानी आणि बांगलादेशी नेटकऱ्यांकडून याला खतपाणी घातले ज ...
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळ ...
केकेआरने मुस्तफिझूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपला संघ पाठवण्यास नकारघंटा दर्शवली आहे.
अर्शिन कुलकर्णी, पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक स्पर्धेत शनिवारी बलाढ्य मुंबईचा १२८ धावांनी पराभव केला. क गटात १६ गुणांसह अग्रस्थानी असणाऱ्य ...