शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात भारताने अखेर इंग्लंडवर ७ धावांनी सरशी साधली आणि टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
भारताने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत जसप्रीत बुमराला पॉवरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी द्यावी, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करल्यानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान खडतर झाले आहे. त्यातच झिम्बाब्वेला हरवल्यामुळे भारताचे आव्हान जिवंत असले तरी आता रविवारी कोलकात ...