भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करून त्याद्वारे संपूर्ण जगाला अनमोल असा ठेवा दिला. संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्यरत्न आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणावरून रखडलेल्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच, पुन्हा एकदा हेच ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या दारावर येऊन धडका देऊ लागले आहे. याला कारणही पन्नास टक्क्यांच्या वर गेलेले ...
भाजपबरोबर दोन हात करत असतानाच, पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे हा सत्तासंघर्ष आगामी काळात कसे वळण घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणा ...
धार्मिक, जातीय, लैंगिक समानता आणि सलोखा प्रस्थापित करणारी वारकरी परंपरा नासविणाऱ्या प्रवृत्तींनी आधी आवई उठविल्याप्रमाणे लवकरात लवकर फेटा खाली ठेवला तर बरे होईल.
वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन विकासक, कंत्राटदारांकडून होत नाही. त्यामुळे मुंबईत धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. मुंबईत ठिकठिकाणी नियम ...