राज्यातील महायुती सरकारला जनतेने राक्षसी बहुमताने निवडून दिले. पण, सत्तेवर येताच सर्व आश्वासनांचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. या सरकारच्या काळात राज्यात अनागोंदी माजली असून अधोगती वेगाने सुरू आहे.
निवडणूक आयोगाच्या कथित लोकशाहीविरोधी कारवायांविरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत १ नोव्हेंबर रोजी विराट मोर्चा काढणार आहेत. आयोगावर सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करत, या लढ्याला 'जनतेच ...
दिवाळीतील फटाक्यांच्या धुराने आणि आवाजाने मुंबईत प्रदूषणाचा शिखर बिंदू गाठला आहे. न्यायालयाचे निर्बंध असूनही फटाके वाजवणे सुरूच आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारून सण आनंदात, पण पर्य ...
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरुवातीला ते मित्रत्व म्हणून ओळखले गेले. मात्र ट्रम्प यांनी पाकिस्तानशी जवळीक वाढवली, ज्यामुळे २०२५ मध्ये ट्रम्पच्या दुसऱ्या ...
महाराष्ट्रात मतचोरीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मविआने निवडणूक आयोगावर तीव्र टीका करत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर महायुतीने हे आरोप फेटाळले आहेत. आगामी निवडणुकीत ‘मतचोरी’ ...