ग्लोबल वॉर्मिंगमुळे अचूक अंदाज वर्तवणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत आहे. पण म्हणून हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. ज्या ज्या सूचना येतात त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक ...
सरकार आणि प्रशासन जनतेच्या आहारातही हस्तक्षेप करत आहेत. स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना जनतेच्या स्वातंत्र्यावर आणि मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार या आयुक्तांना कोणी दिला, हे विचारण्याची ही वेळ ...
महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या गुंडगिरी आणि सत्तासंघर्षामुळे गालबोट लागले आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचे स्वप्न पाहणारे नेतेच लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासत आहेत. विकासाची घोडदौड कायम ठेवण्यास ...
तुमच्या मुलांसाठी नवा मित्र येत आहे, जो एआयच्या मदतीने शिकण्यात, विचार करण्यात आणि संवाद साधण्यात बदल घडवून आणेल. पण हा गप्पिष्ट संवादक तुमच्या मुलांच्या सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेवर कसा परिणाम कर ...
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विद्यापीठ प्रशासनात परिवर्तन घडवणारे साधन ठरत आहे. प्रवेश प्रक्रिया, हजेरी, शिष्यवृत्ती व विद्यार्थी प्रगती विश्लेषणात कार्यक्षमता वाढवता येते. एआयचा संतुलित व दूरदृष्टीपूर्ण ...