गांधी घराण्याशिवाय अन्य कोणाही व्यक्तीकडे काँग्रेसची सूत्रे जाऊ नयेत, यासाठी सोनिया आणि राहुल गांधी हे दोघेही दक्ष असतात. मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाध्यक्ष करताना त्यांचे वय आणि अनेक राजकीय मर्यादा ...
शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या केरळ राज्याने पुन्हा एकदा देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. केरळ सरकारने ताज्या अर्थसंकल्पात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत के ...
गेल्या साडेसहा वर्षांत उबाठाने आपण केलेल्या राजकारणाचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला तर जमा बाजूला मोठ्या शून्याशिवाय काहीच दिसणार नाही. साहजिकच त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार हा केवळ आर्थिक दस्तावेज नाही; तो ग्रामीण भारताच्या भवितव्याशी जोडलेला आहे. शेतकऱ्यांना कायद्याने हमीभावाची गॅरंटी दिली जात नाही, तोपर्यंत हा करार गंभीर धोका मानला जाईल.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शस्त्रे आणि विमानांपर्यंत साऱ्यांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्ज होते. मात्र तत्कालीन सिंग सरकारच्या बोटचेप ...