पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया विविध माध्यमांतून उमटत आहेत. सोने खरेदीला फाटा, पेट्रोल डिझेलचा कमी वापर, याचा परिणाम अखेर महागाई आणि बेरोजगा ...
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप तेव्हाच यशस्वी म्हणता येईल, जेव्हा रिक्त पदे भरली जातील, पेन्शनचा प्रश्न कायमचा सुटेल, सेवानिवृत्तीचे वय वाढेल आणि कर्मचाऱ्यांना सन्मानाने काम करता येईल. महाराष्ट्राच्या शासकी ...
सोमनाथच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांनी त्याची वारंवार उभारणी केली, त्यांच्या संघर्षाचे आणि बलिदानाचे कधीही विस्मरण होणार नाही. असंख्य व्यक्तींनी सोमनाथचे वैभव परत मिळवून ...
महाराष्ट्रात आवडते विरोधक व नावडते विरोधक याचा भेद समजून घ्यायचा असेल तर कोणत्या काळात कोणत्या विरोधी नेत्याला वेगवेगळ्या संस्था, उपक्रम स्थापन करता आले. त्यांच्या संस्थांना, उपक्रमांना सरकारी मदत सतत ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त ...