शासकीय कर्मचाऱ्यांचा संप तेव्हाच यशस्वी म्हणता येईल, जेव्हा रिक्त पदे भरली जातील, पेन्शनचा प्रश्न कायमचा सुटेल, सेवानिवृत्तीचे वय वाढेल आणि कर्मचाऱ्यांना सन्मानाने काम करता येईल. महाराष्ट्राच्या शासकी ...
मराठी भाषेचे रक्षण हे सक्तीच्या भीतीतून नव्हे, तर आपुलकीच्या भावनेतून व्हायला हवे; रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी अचानक लागू केलेली ही सक्ती भाषिक अस्मितेपेक्षा राजकीय गणितांचाच भाग अधिक वाटते.
'प्रेम हे आनंदाचा स्रोत आहे, प्रेम हे जगाचा प्रकाश आहे, प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे" बुद्धांची ही शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. संपूर्ण जगात प्रेम आणि शांतता नांदो, हीच प्रार्थना.
विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी स्वतःऐवजी अंबादास दानवेंना दिलेली उमेदवारी आणि त्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेली ओढाताण सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धविरामानंतर भारताने चाबहर बंदरावर आपले हक्क पुन्हा प्रस्थापित करणे आणि तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) गॅस पाईपलाइनसारखे प्रकल्प सक्रिय करणे आवश्यक ठरेल.