बांग्लादेश मुक्तीला तसेच खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयांना जनसंघ, भाजपाने देशहिताचा विचार करुन पाठिंबा दिला. मात्र सोनिया व राहुल गांधींची काँग्रेस सध्या ...
एकेकाळी ज्ञान आणि मनोरंजनाचे उत्तम साधन ठरलेल्या रील्सच्या जागी आलेल्या हल्लीच्या रील्स या समाजाला लागलेली कीड ठरत आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर याचे अत्यंत गंभीर परिणाम संभवतात.
भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभेत रचनात्मक विरोधक म्हणून काम केले आणि लोकसभा अध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव कधीही आणला नाही.
नोटाबंदी, कोरोना महामारी आणि आता निर्माण झालेले गॅस संकट, या तीन वेगवेगळ्या प्रसंगांनी एक समान दृश्य वारंवार समोर आले ते म्हणजे प्रत्येकवेळी सामान्य नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले.
अमेरिकेत सध्या जे काही घडतंय ते भयानकच आहे. युद्धात सरसकटपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरण्याचा ट्रम्प यांचा आग्रह आहे. मात्र, अँथ्रोपिक कंपनीने त्यास विरोध केला आहे. कशासाठी?