तीस वर्षे डाव्यांच्या आणि त्यानंतर पंधरा वर्षे तृणमूल कॉँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या प. बंगालमधील जिल्ह्यांनी पहिल्यांदाच कमळाच्या चिन्हाला पसंती दिली. सलग एकोणपन्नास वर्षे सुरू असलेल्या माफिया राज ...
महाराष्ट्रात दर ५३ मिनिटांनी एक मूल अत्याचाराला बळी पडते हे वास्तव आहे. नसरापूरच्या चिमुरडीचा प्राण गेला, तो केवळ एका नराधमाच्या पाशवीपणामुळे नव्हे, तर अधुऱ्या शक्ती कायद्यामुळे आणि एका बधिर व्यवस्थेम ...
आधुनिक युगात निवडणुका लढविणे आणि त्यात यश मिळवणे याचे व्यवस्थापन शास्त्र तयार झाले आहे. या शास्त्राला अनेक पैलू आहेत. बूथ पातळीवरची पन्ना समिती हा भाजपच्या निवडणूक रणनीतीचा प्रमुख भाग आहे. मात्र भाजपच ...
महाराष्ट्रात आवडते विरोधक व नावडते विरोधक याचा भेद समजून घ्यायचा असेल तर कोणत्या काळात कोणत्या विरोधी नेत्याला वेगवेगळ्या संस्था, उपक्रम स्थापन करता आले. त्यांच्या संस्थांना, उपक्रमांना सरकारी मदत सतत ...