आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने सुरू असताना वाढते प्रदूषण ही शहरासाठी गंभीर चिंता बनली आहे. विकासाच्या या धावपळीत पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष आता थांबवणे अत्यावश्यक ठरत आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुका दर्शवितात की, जागरूक नागरिकांची सततची निगराणी राजकारणातील सत्ता आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी होत असली, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत यंत्रणात्मक त्रुटींमुळे अनेक मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
२०२६ च्या महापालिका निवडणुकांनी महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात नवे आणि धोकादायक समीकरण उघड केले आहे. भाजपचा अभूतपूर्व विजय आणि त्याचवेळी एआयएमआयएमची वाढ, ज्यातून ध्रुवीकरण आणि मतविभागणीचा खेळ स्पष्टपण ...
सत्तेच्या हव्यासापोटी मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं ही आजची कटू वस्तुस्थिती आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर नव्या सत्तेकडून आता मुंबईकरांना केवळ राजकारण नव्ह ...