विरोधी व सत्ताधारी पक्षातील ज्या आमदार, खासदार यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती वाटणार नाही किंवा आपल्या मतदारसंघातील वातावरण बदलले आहे, याची जाणीव होईल ते थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता रांग ला ...
लोकसंख्येचा विस्फोट आणि ५३ वर्षांपासून गोठवलेली मतदारसंघांची संख्या यामुळे लोकशाहीचे प्रतिनिधित्व धोक्यात आले असताना, राजकीय स्वार्थापोटी परिसीमन विधेयक फेटाळणे हा जनसामान्यांच्या हक्कांवर केलेला मोठा ...
विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी स्वतःऐवजी अंबादास दानवेंना दिलेली उमेदवारी आणि त्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेली ओढाताण सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी भाषेचे रक्षण हे सक्तीच्या भीतीतून नव्हे, तर आपुलकीच्या भावनेतून व्हायला हवे; रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी अचानक लागू केलेली ही सक्ती भाषिक अस्मितेपेक्षा राजकीय गणितांचाच भाग अधिक वाटते.
महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर होणार नाही हे माहीत असतानाही सरकारने ते आणले आणि विधेयक पडताच १० मिनिटांच्या आत भाजपचे खासदार फलक घेऊन आंदोलन करू लागले. यावरून विधेयकाचे राजकीय भांडवल करण्याचे भाजप ...