२०२९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुका महत्त्वाचे राजकीय संकेत देतील. या निवडणुकांचे निकाल केवळ प्रादेशिक सत्ता बदलापुरते मर्यादित नसून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने देखील मह ...
भोंदूबाबा कोट्यवधी रुपयाची इस्टेट जमा करतात. राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे कृत्य होऊ शकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. अशा प्रकरणाला पायबंद घातला नाही तर पुढच्या काळात वाईट स ...
भारत हा १.४ अब्ज लोकांचा विविध धर्मांचा देश आहे. हा समतोल राखणे आपली जबाबदारी आहे. धार्मिक हिंसा आणि भेदभाव कमी झाला तरच जगासमोर आपली प्रतिमा मजबूत होईल.
बांग्लादेश मुक्तीला तसेच खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयांना जनसंघ, भाजपाने देशहिताचा विचार करुन पाठिंबा दिला. मात्र सोनिया व राहुल गांधींची काँग्रेस सध्या ...
भारतासारख्या मोठ्या ऊर्जा आयातदार देशासाठी इराण युद्ध एक गंभीर आव्हान आहे. जर भारताने या संकटातून योग्य धोरणात्मक पावले उचलली, तर हे युद्ध भविष्यात भारतासाठी ऊर्जा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्गही तय ...