भारतात घुसलेल्या आणि मतदारयादीत नावे असलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणानंतर वगळली जातील. या मोहिमेनंतर मतदारयादी अधिक अचूक होईल, बोगस मतदान, बनावट ओळखपत्रे आणि अवैध मतदान ...
केवळ भारतच नव्हे, तर जगातील अनेक देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करीत आहेत. डिजिटल युगात अफवा पसरवून किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून दहशतवादी कारवाया करता येऊ शकतात. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला ...
नवीन १६ विधान परिषद आमदारांमुळे महायुतीला विधान परिषदेत मजबूत बहुमत मिळेल. पावसाळी अधिवेशनापूर्वी शपथ घेतल्यानंतर विधेयके पास करणे सोपे होईल. मविआसाठी पुनरुज्जीवनाची ही आयती संधी आहे. स्थानिक राजकारणा ...
निवडणुकीच्या राजकारणातून आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीतील नेते आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सध्या करीत आहेत. अपयशी ठरणार याची खात्री असूनसुद्धा पूर्वीच्या ...
नाशिकला गुन्हेगारांचा बालेकिल्ला होण्यापासून वाचवणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नाशिककरांची जबाबदारी आहे. नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला होऊ द्यायचा नसेल तर तातडीने पावलं उचलाय ...