छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त ...
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धविरामानंतर भारताने चाबहर बंदरावर आपले हक्क पुन्हा प्रस्थापित करणे आणि तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) गॅस पाईपलाइनसारखे प्रकल्प सक्रिय करणे आवश्यक ठरेल.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. सातारा प्रकारानंतर हा स्फोट तीव्र झाला आहे.
महिलांची लोकसंख्या जवळपास निम्मी असताना त्यांना आरक्षण ३३ टक्केच का? ५० टक्के का नाही? ५० टक्के लोकसंख्या असलेल्या पुरुषांना ६७ टक्के आणि तेवढीच लोकसंख्या असलेल्या महिलांना मात्र ३३ टक्के हे समानतेच्य ...
काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, उबाठा, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर करून आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा दाखवून दिला आहे.