खुल्या वर्गातील लोकांची (मुस्लिम धरून) लोकसंख्या अंदाजे २५ टक्के. म्हणजे, या २५ टक्के खुल्या वर्गातील लोकांना ९८ टक्के रोजगार उपलब्ध आहेत, तर ७५ टक्के बहुजनांना फक्त २ टक्के. मग आमच्या संधी मारल्या ही ...
सामान्य नागरिक, विशेषतः आदिवासी, दलित आणि ग्रामीण समाजाचा संघर्ष, त्यांची हतबलता आणि सरकारी व्यवस्थेने केलेली उपेक्षा ओदिशातील जीतू मुंडा यांच्या घटनेतून उजेडात आली आहे. ही तर सत्ताधाऱ्यांच्या दाव्यां ...
भाजपाला शह देण्याचे राजकारण हे शिंदे खेळत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त ...
लोकसंख्येचा विस्फोट आणि ५३ वर्षांपासून गोठवलेली मतदारसंघांची संख्या यामुळे लोकशाहीचे प्रतिनिधित्व धोक्यात आले असताना, राजकीय स्वार्थापोटी परिसीमन विधेयक फेटाळणे हा जनसामान्यांच्या हक्कांवर केलेला मोठा ...