महिलांची लोकसंख्या जवळपास निम्मी असताना त्यांना आरक्षण ३३ टक्केच का? ५० टक्के का नाही? ५० टक्के लोकसंख्या असलेल्या पुरुषांना ६७ टक्के आणि तेवढीच लोकसंख्या असलेल्या महिलांना मात्र ३३ टक्के हे समानतेच्य ...
राजकारणात महिलांची संख्यात्मक वाढ झाली आहे. परंतु खरी गरज आहे ती गुणात्मक वाढीची. स्थानिक पातळीवर अनेक महिला उत्तम काम करताहेत, परंतु तुलनेने त्यांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. हे चित्र महाराष ...
चक्रधर स्वामींनी ज्ञानाशिवाय केलेले वैराग्य लाभदायक कसे असेल? असे म्हणून ज्ञानाचे महत्त्व प्रतिपादित केले. ज्ञान वास्तव आणि सत्यावर आधारित असते आणि प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणातून निर्माण होत ...
जसा हॅपीनेस इंडेक्स वगैरे काढला जातो, त्याचप्रमाणे जगभरातल्या प्रमुख महानगरांतल्या लोकांच्या सहनशीलतेचा अभ्यास केला, तर मुंबईतले लोक पहिल्या क्रमांकावर येतील. गेली जवळपास दोन दशके मुंबईकर फक्त आणि फक् ...