भारताच्या सर्व न्यायालयांमध्ये मिळून तब्बल ५.५८ कोटी खटले प्रलंबित आहेत. यापैकी एकट्या सर्वोच्च न्यायालयात ९३ हजारांहून अधिक खटले आहेत. उच्च न्यायालयांत ६२ लाखांहून जास्त, तर जिल्हा न्यायालयांत ४.७ को ...
जसा हॅपीनेस इंडेक्स वगैरे काढला जातो, त्याचप्रमाणे जगभरातल्या प्रमुख महानगरांतल्या लोकांच्या सहनशीलतेचा अभ्यास केला, तर मुंबईतले लोक पहिल्या क्रमांकावर येतील. गेली जवळपास दोन दशके मुंबईकर फक्त आणि फक् ...
महाराष्ट्राचा राजकीय डीएनए ज्या सामाजिक व सांस्कृतिक अभिरुचीवर आधारला होता ती संपली आहे. जो पक्ष, नेता सोडला त्याला लाखोली वाहण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. आपण कसेही वागलो तरी लोक तरी काय करणार, असाच ...
येत्या दशकात भारत केवळ 'जेनेरिक' औषधांमध्येच नव्हे, तर नावीन्यपूर्ण औषधे, फर्मेंटेशन आधारित उत्पादने आणि पुढील पिढीच्या उपचार पद्धतींमध्येही एक मोठी शक्ती म्हणून उदयास येण्याच्या स्थितीत भारत आहे.
देशभरातील अनेक सनदी अधिकाऱ्यांचा ओढा महाराष्ट्राकडे असतो. राज्यात शिस्तप्रिय, न्यायप्रिय सनदी अधिकाऱ्यांची कमतरता नाही. तथापि, अलीकडच्या काळात प्रामाणिक, कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांऐवजी ‘होयबा संस्कृती’ला ...