निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पत्रे पाठवून आपले प्रतिनिधी एसआयआर प्रक्रियेसाठी पाठविण्याची विनंती केली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन विरोधकांनी या प्रक्रियेत सहभागी होणे निकोप लोकशाहीच्या दृष् ...
विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असताना, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज न्यायव्यवस्था उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर आपण ठाम आहोत- ही न्यायव्यवस्था सक्षम, नवोन्मेषी, सर्वसमावेशक ...
सध्याची परिस्थिती अशी आहे की केरळमध्ये काँग्रेस सत्तेत आहे, एलडीएफ विरोधात आहे आणि भाजप अद्याप सत्तेपासून दूर आहे. परंतु २०२६ च्या निवडणुकीत भाजपने काही जागांवर वाढ केली असेल. पुढील निवडणूक स्थानिक स् ...
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी भाजपचा एकही आमदार फुटला नव्हता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर त्यांच्या मागे दोन-चार आमदारही उरणार नाहीत अशी स्थिती आहे.
सेनेचा मतदार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीमुळे आणि बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे वाढला. १९८५ नंतर मतदारसंघावर जबर पकड असलेले काँग्रेसनेत्यांचे गड डळमळीत झाले ते यामुळेच. तुम्हालाच शिवसेना नको ...