जसा हॅपीनेस इंडेक्स वगैरे काढला जातो, त्याचप्रमाणे जगभरातल्या प्रमुख महानगरांतल्या लोकांच्या सहनशीलतेचा अभ्यास केला, तर मुंबईतले लोक पहिल्या क्रमांकावर येतील. गेली जवळपास दोन दशके मुंबईकर फक्त आणि फक् ...
भारत सध्या बघत आहे आणि जग भारताकडे बघत आहे आणि जे दिसतंय ते ‘विश्वगुरू’चे चित्र नाही. भारताची विदेश नीती ही पूर्णपणे अपयशी ठरतेय आणि एस. जयशंकर यांच्या लीला भारताची प्रतिमा मलीन करतायत.
मतदारांचा विश्वास जिंकण्याऐवजी त्यांनाच प्रक्रियेपासून दूर ठेवून निकाल आपल्या बाजूने वळवण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीच्या मूलतत्त्वांनाच धक्का देणारा ठरतो. सध्या वेगवेगळ्या राज्यांत लक्षावधी मतदारांस ...
महिला आरक्षणाची सुनिश्चिती करणारी ही संधी आपल्या राज्यघटनेच्या भावनेशी देखील अत्यंत दृढतेने जोडलेली आहे. जिथे समानता केवळ राज्यघटनेतच अंतर्भूत नसेल, तर ती प्रत्यक्ष समाजाच्या आचरणात देखील अनुभवता येईल ...
शाळा प्रवेशाच्या संदर्भात नियम करताना त्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा समावेश वाढवण्याचा असला पाहिजे, विद्यार्थ्यांना वगळण्यासाठी नियम केले जाऊ नयेत; पण एक कि.मी. अंतराच्या नियमामुळे मोठ्या प्रमाणात वि ...