सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृह विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पहायला मिळत आहे. मुळात सभागृहातील गॅलरी अदृष्य असतात. सभागृहाला लोकनियुक्त सरकार जबाबदार असताना प्रशासन ...
राजकीय टीका करणे, विरोधकांवर कठोर शब्दांत प्रहार करणे, हे लोकशाहीचे अंग आहे. परंतु एखाद्या समुदायाविषयी संशय निर्माण करणारी, ध्रुवीकरणाला खतपाणी घालणारी भाषा दीर्घकालीन दृष्टीने समाजासाठी घातक ठरते.
मन मोठे करून राज्यसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडावी तर उद्या हे दोघे एकत्र राहतील पण आपण पुढे एकाकी पडलो तर काय, ही चिंता काँग्रेसला सतावत असावी.
उद्धव ठाकरे यांचा शिस्तबद्ध अंमल असलेल्या मनपात आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेमुळे समित्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून, मुंबईकरांच्या समस्या अ ...