ममतांना राष्ट्रीय राजकारणात आधार हवा आहे. एका पराभवातच लढाऊ ममतादीदींनी शरणागती पत्करल्याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नेतृत्वालाही आधार हवाच आहे. एकंदरीत काय, 'सटवाईला नाही नवरा, म्हसोबाला नाही बायक ...
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय नाकारलेला, जवळजवळ सर्वच क्षेत्रात बहिष्कृत, तिरस्कृत केलेला भारतीय इस्लाम आता आधुनिक अस्पृश्य जमात होऊ घातला आहे. जग मानवी मूल्यांचा आदर करत असतांना आपला देश मात्र ...
तृणमूल हा ममताबाईंच्या कुटुंबाचा खासगी मालकीचा पक्ष बनल्याने त्या आपल्या भाच्याशिवाय अन्य कोणाही नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यास तयार नाहीत, हे दिसल्याने तृणमूल आमदारांना बंडाचा झेंडा फडकावण्य ...
महाराष्ट्रात या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला खीळ बसली असून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या घटकांकडून सुरु आहेत.
भारतात घुसलेल्या आणि मतदारयादीत नावे असलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणानंतर वगळली जातील. या मोहिमेनंतर मतदारयादी अधिक अचूक होईल, बोगस मतदान, बनावट ओळखपत्रे आणि अवैध मतदान ...