भारत सध्या बघत आहे आणि जग भारताकडे बघत आहे आणि जे दिसतंय ते ‘विश्वगुरू’चे चित्र नाही. भारताची विदेश नीती ही पूर्णपणे अपयशी ठरतेय आणि एस. जयशंकर यांच्या लीला भारताची प्रतिमा मलीन करतायत.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्यात आमदार रोहित पवार यांनी गेले सव्वा महिने वादळ उभे करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना राज्यातच नव्हे, तर लोकसभा, राज ...
२०२९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुका महत्त्वाचे राजकीय संकेत देतील. या निवडणुकांचे निकाल केवळ प्रादेशिक सत्ता बदलापुरते मर्यादित नसून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने देखील मह ...
आपण राजकारणातील कच्चे लिंबू असल्याचा दावा उद्धव ठाकरे करीत असले तरी वास्तव तसे नाही. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतल्यावर महाभारतातील खलनायक म्हणून ओळखली जाणारी पात्रे डोळ्यासमोर येतात.
भारत हा १.४ अब्ज लोकांचा विविध धर्मांचा देश आहे. हा समतोल राखणे आपली जबाबदारी आहे. धार्मिक हिंसा आणि भेदभाव कमी झाला तरच जगासमोर आपली प्रतिमा मजबूत होईल.