दिल्ली आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी यांची विद्यार्थ्यांशी संवाद साधणारी पोस्ट मेटाने काही वेळ दाखवणे थांबवले. पाणी डोक्यावरून गेल्यावर मेटाच्या सर्व मंडळींना बोलावून त्यांच्यापुढे त्यांच्या दुष्कृत्यांच ...
आरक्षणाचा आधारच इथली जातीव्यवस्था हा आहे. जातीव्यवस्थाच नसेल तर जातीआधारित आरक्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘जेन-झी’ने आरक्षणाचा गाभा समजून घेतल्यास आगामी आरक्षणविरोधी आंदोलन निष्प्रभ ठरू शकते.
दिल्लीतील आंदोलनाच्या काळात अनेक खोट्यानाट्या बातम्या पसरवून सरकार, न्यायालये व लोकशाहीच्या प्रमुख स्तंभाविरुद्ध असंतोष पसरवण्याचा हेतूतः प्रयत्न केला गेला. भविष्यातही असे प्रकार होतील. त्यामुळे राष्ट ...
मंत्रालयात न जाणारे उद्धव ठाकरे अखेर दिल्ली, मुंबईतील विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आणि वातावरण एकदम पालटून गेले. राजकारणातून हद्दपार होणारी शिवसेना उबाठा यामुळे चर्चेत आली.
महाराष्ट्रातील बळीराजाने या संधीचा सुवर्णकाळ म्हणून स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी आणि राज्याच्या समृद्धीचा एक नवा सुवर्ण इतिहास स्वतःच्या हाताने कोऱ्या पाटीवर लिहावा.