राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले होते, की जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांचे खरे सूत्रधार शहरातच आहेत. नक्षलवाद्यांना लागणारी सर्व रसद, पैसा आणि शस्त्रे शहरांमधूनच पुरवली जातात. नक्ष ...
राहुल गांधींनी आपण राजकीय अस्तित्वाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनलो आहोत हे दाखवून दिले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनतो तेव्हा आपण इतरांच्या तुलनेत स ...
ब्रिटीश मागे सोडून गेलेली पोलादी चौकट एका रात्रीत नष्ट केली जाणार नव्हती आणि ती तशी करणेही योग्य नसतेच. या पुनर्रचनेतून आपल्याला एक असे सरकार दिले आहे जे राज्य करण्याऐवजी सेवा करणारे आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विदेशी अंशदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ पुन्हा एकदा मांडण्याची तयारी केली आणि देशभरातील चर्च, स्वयंसेवी संस्था, विरोधी पक्ष आणि आंतरराष ...
रस्त्यांवरील खड्डे, उद्योगांसमोरील अडथळे, रोजगारावरील संकट आणि सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत निर्माण झालेले संशय हे वेगवेगळे प्रश्न नाहीत; ते महाराष्ट्राच्या विकासाच्या मॉडेलवरच निर्माण झालेले गंभीर प ...