आपल्या पक्षाच्या काळात अतिरेक्यांच्या दहशतीमुळे लाल चौकात तिरंगा फडकवला जात नव्हता, याची जाणीव युवराज राहुल गांधींना नक्कीच असेल. पण मोदी सरकारमुळे काश्मीर खोरे दहशतवादमुक्त झाले आहे हे मान्य करण्याचा ...
सरकार उलथवण्यासाठी राहुल गांधी यांनी विडा उचलला आहे. सोयीस्करपणे जिथे विद्यार्थी आंदोलन होऊ शकते अशा ठिकाणी राहुल गांधी हल्ली फिरत आहेत. विद्यार्थी आंदोलन हा एक ढाचा त्यांना मिळाला आहे.
जो पक्षांतरबंदी कायदा घोडेबाजार रोखण्यासाठी जन्माला आला, तोच कायदा आज घोडेबाजाराला घटनात्मक संरक्षण देणारे कवच बनला आहे, ही शोकांतिका आहे. ती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायदा अधिक कठोर करायला हवा.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात आले. वंदे मातरम् ची सर्वच्या सर्व कडवी शासकीय कार्यक्रमांत गाण्याचा कायदा केला. काँग्रेसने संविध ...
२६ ऑगस्ट १९८२ हा गडचिरोलीचा वर्धापन दिन. गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रवासाला आता नक्षलोत्तर विकासाचा नवा आयाम मिळाला आहे. त्यामुळे हा केवळ जिल्हानिर्मितीच्या इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस नसून व ...