शेतकऱ्यांचे प्रश्न, शक्तिपीठ महामार्गाला विरोध अशा विविध मुद्द्यांवर आवाज उठवत अधिवेशनाला सुरुवात झाली. या गदारोळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय? अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे फलित जनतेला काय ...
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच प्रचंड बहुमताच्या सरकारला ‘पहिलीपासून हिंदी सक्तीचा’ निर्णय जनरेट्यासमोर मागे घ्यावा लागला; मात्र एकीकडे माघार तर दुसरीकडे जनसुरक्षा विधेयक किंवा शक्तिपीठ महामार्ग यासारख ...
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष ॲक्शन मोडवर आलेत. आपापल्या कार्यकाळात त्यांनी काय काय केले याचा लेखाजोखा मांडला जातोय. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी त्यांच् ...
जगभरात होणाऱ्या डिजिटल आर्थिक व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार भारतात होतात. आपण डिजिटल प्रशासनापलीकडे जात, जागतिक डिजिटल नेतृत्वाच्या दिशेने इंडिया फर्स्टपासून ते इंडिया फॉर द वर्ल्ड अर्थात ‘जगासाठी भारत ...