चैत्र नवरात्रीच्या काळात सात्त्विक आहार घेणे महत्त्वाचे मानले जाते. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी नवरात्रीत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही सुपरफूड्स सुचवले आहेत. चला जाणून घेऊया...
या शोभायात्रांमध्ये पौराणिक देखावे, सजवलेले रथ, बाईक रॅली, सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि निधी संकलन उपक्रम देखील पाहायला मिळतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी पाह ...
उन्हाळ्यातील खास कोकणी रेसिपी म्हणून ओळखली जाणारी कैरीची आंबटगोड कढी भातासोबत खायला अगदी परफेक्ट लागते. कैरीची आंबट चव, नारळाच्या दुधाचा गोडसर स्वाद आणि गुळाचा हलका गोडवा यामुळे ही डिश चवीला वेगळीच ठर ...