प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तरीही जिल्हा नियोजन व अन्य योजनांच्या अंतर्गत एक हजार कोटींच्या कामाच्या आराखड्यास मंजुरी देऊन आठ महिने उलटले, मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात कागदावरच आहे, असा आरोप महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने केला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तरीही जिल्हा नियोजन व अन्य योजनांच्या अंतर्गत एक हजार कोटींच्या कामाच्या आराखड्यास मंजुरी देऊन आठ महिने उलटले, मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात कागदावरच आहे, असा आरोप महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने केला आहे.

सरकार स्थापन होऊन जवळपास १४ महिने झाले. हे सरकार प्रचंड बिकट आर्थिक परीस्थिती मध्ये काम करीत आहेत. मात्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जिल्हा नियोजन व इतर योजना मधुन एक एक हजार कोटींच्या कामांचा आराखड्यास मंजुरी देऊन आठ महिने होऊन गेले, प्रत्यक्षात जमिनीवर काहीही काम सुरू पण झाले नाही. कारण शासनाकडे पैसा नाही, फक्त कागदावरच आराखडा, नियोजन आणि पैसा उपलब्ध असल्याचे आव आणला जात आहे.

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

बालकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती