ANI
महाराष्ट्र

राजकीय आकसापोटी कुटुंबीयांची सुरक्षा काढली - एकनाथ शिंदे

तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की,

वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून '38 आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा राजकीय आकसापोटी काढून घेण्यात आली आहे.' यासाठी तुम्ही जबाबदार असल्याचे पत्रात म्हटले आहे.'

बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणाचीही सुरक्षा काढलेली नाही, लोकांमध्ये नाराजी आहे. तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की, या गोंधळातून बाहेर राहा, नाहीतर ते अडकतील.

घड्याळावरून नव्हे, तर DNA व कुर्त्याच्या कापडावरून पटली अजित पवारांची ओळख; तपासात मोठी माहिती समोर

Thane : १८ मजली इमारतीला भीषण आग; दोघे होरपळले; ७० हून अधिक रहिवाशांची सुखरूप सुटका

माझं नाव 'मोहम्मद दीपक': ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराची बाजू घेतल्याने तरुणावर FIR; तरीही म्हणतो- 'पश्चाताप नाही, कोणीतरी बोलायलाच हवं'

Mumbai : म्हाडाच्या १२० घरांची विक्री; ऑनलाइन नोंदणी ५ फेब्रुवारीला; 'असा' भरा अर्ज

एमएमआर क्षेत्रात महिला महापौरांची नियुक्ती; 'लाडक्या बहिणीं'ना शिंदेसेनेने दिली नेतृत्वाची संधी