मुंबई

तटरक्षक दलासाठी मुंबई महत्त्वाचे ठिकाण; तटरक्षक दलाच्या प. विभागाचे कमांडर भीष्म शर्मा यांची माहिती

भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर गस्त आणि टेहळणी वाढवली आहे. समुद्रातील चाचेगिरी आणि दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी मुंबई हे सागरी बचाव आणि समन्वय केंद्रासाठी मध्यवर्ती ठिकाण तयार केले आहे,

Swapnil S

धर्मेश ठक्कर/मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर गस्त आणि टेहळणी वाढवली आहे. समुद्रातील चाचेगिरी आणि दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी मुंबई हे सागरी बचाव आणि समन्वय केंद्रासाठी मध्यवर्ती ठिकाण तयार केले आहे, अशी माहिती तटरक्षक दलाच्या प. विभागाचे कमांडर भीष्म शर्मा यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना शर्मा यांनी तटरक्षक दलाच्या कार्याची माहिती दिली.

ते म्हणाले की, समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे भारतीय तटरक्षक दल अधिक सतर्क आहे. भारताची किनारपट्टी मोठी असून गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातत्याने टेहळणी केली जात आहे. रत्नागिरी येथे सागरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची पाकिटे जप्त केली. तशीच पाकिटे गुजरातच्या किनारपट्टीवर दिसली.

Putin India Visit : पुतिन मॉस्कोहून रवाना; संध्याकाळी ६.३५ ला पोहोचणार दिल्लीत, मोदींसोबत खास डिनर; बघा संपूर्ण वेळापत्रक

भारत-रशिया करार : रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट भुयारी मार्ग: प्रकल्पाचा शानदार शुभारंभ; मेट्रो-३ मार्ग, पश्चिम-मध्य रेल्वे आणि ७०० हेरिटेज इमारतींखालून जाणार रस्ता