मुंबई

डहाणू-विरार रेल्वे चौपदरीकरणासाठी २५४३८ कांदळवनाची कत्तल ;मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे

उर्वी महाजनी

मुंबई: मंगळवारी मुंबइ उच्च न्यायालयाने विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी २५४३८ कांदळवनतोड करण्यास सशर्थ परवानगी दिली. त्या बदल्यात पश्चिम रेल्वेने वनीकरण करायची अट घालण्यात आली आहे.

न्यायमूर्ती के आर श्रीराम आणि न्या. नीला गोखले यांनी भारत सरकारच्या याचिकेवर सुनावणी देतांना ही परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने सध्याचा रेल्वेमार्ग लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या, आणि उपनगरी गाड्यांमुळे गच्च भरुन गेला आहे. त्या मार्गाची १०० टक्के क्षमता वापरात आली असल्यामुळे येथे उमनगरी सेवा गाड्यांची संख्या वाढवणे शक्य नाही.तेव्हा चौपदरीकरणाची गरज आहे हे सरकारने न्यायालयाला पटवून दिले. दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे. म्हणून कांदळवनाची छाटणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन