राष्ट्रीय

भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल.

Swapnil S

अमेठी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास अमेठीत दाखल होईल, असे पक्षाच्या जिल्हा युनिटच्या पदाधिकाऱ्याने रविवारी सांगितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा याही राहुल यांच्यासोबत अमेठीत येतील, असे पक्षाने सांगितले.

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल. त्यांची न्याय यात्रा प्रतापगढ जिल्ह्यातील रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून अमेठी सीमेवर दाखल होईल, असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले.

विमा नाही तर पेट्रोल नाही? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रस्ताव; तुमच्या गाडीचा इन्शुरन्स कसा काढायचा, जाणून घ्या

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

Navi Mumbai : मुसळधार पावसातही खारघर पाण्यासाठी तहानलेले; पाणी टंचाईवरून नागरिक आक्रमक; सिडको कार्यालयावर धडक मोर्चा

वयाच्या ८०व्या वर्षी पहिल्यांदाच पाहिला समुद्र; लाटांनी पायाला स्पर्श करताच आजोबांनी जे केलं, ते थेट मनाला भिडेल; पाहा VIDEO