राष्ट्रीय

'वेदांत'ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पुन्हा नाही सुरू होणार तांबे वितळविण्याचा प्रकल्प; याचिका फेटाळली

Swapnil S

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या थूथुकुडी येथील तांबे वितळविण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची वेदांत लिमिटेडची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

स्थानिक रहिवाशांचे आरोग्य व कल्पाण यांचे महत्त्व अधोरेखित करीत ही याचिका फेटाळून वेदांतला झटका दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाच्या १८ ऑगस्ट २०२० च्या निकालाविरुद्ध वेदांताची विशेष रजा याचिका (स्पेशल लीव्ह पीटिशन) फेटाळून लावली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त