Photo : X (@ShivSenaUBT_)
दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन मराठी जनतेसाठी ऐतिहासिक मेळावा साजरा केला.वरळी येथे झालेल्या विजयी सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेचा अभिमान अधोरेखित केला.उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कठोर टीका करत मराठी लोकांच्या एकतेचा आग्रह केला.ठाकरे कुटुंबीयांनी मराठी भाषेसाठी एकजूट ठेवण्याचा संदेश दिला.विजयी मेळाव्याचा हा खास क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतआहे.उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मंचावर सन्मानपूर्वक उल्लेख केला.या एकजूटीनं महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी नवीन प्रेरणा दिली आहे.