@ICC
क्रीडा

IND vs AUS : भारतीय संघाची पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी; पहिला डाव १०९वर सर्वबाद

तिसऱ्या कसोटीच्या (IND vs AUS) पहिल्याच दिवशी भारतीय फलदांजी कांगारूंच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरली

प्रतिनिधी

भारतीय संघाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.

आज एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने सर्वाधिक २२ तर शुभमन गिलने २१ धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने ५ विकेट्स घेतले तर नॅथन लयॉनने ३ विकेट्स घेतले.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल