@ICC
क्रीडा

IND vs AUS : भारतीय संघाची पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी; पहिला डाव १०९वर सर्वबाद

तिसऱ्या कसोटीच्या (IND vs AUS) पहिल्याच दिवशी भारतीय फलदांजी कांगारूंच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरली

प्रतिनिधी

भारतीय संघाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.

आज एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने सर्वाधिक २२ तर शुभमन गिलने २१ धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने ५ विकेट्स घेतले तर नॅथन लयॉनने ३ विकेट्स घेतले.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप

BMC निवडणुकांआधी ठाकरेंना धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, "नाती बदलू शकतात, पण...

आठवडाभरात मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार; २४ वॉर्डांत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांची माहिती

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती