@ICC
क्रीडा

IND vs AUS : भारतीय संघाची पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी; पहिला डाव १०९वर सर्वबाद

तिसऱ्या कसोटीच्या (IND vs AUS) पहिल्याच दिवशी भारतीय फलदांजी कांगारूंच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरली

प्रतिनिधी

भारतीय संघाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.

आज एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने सर्वाधिक २२ तर शुभमन गिलने २१ धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने ५ विकेट्स घेतले तर नॅथन लयॉनने ३ विकेट्स घेतले.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब