महाराष्ट्र

दोन दिवसांत बँकांचे १८ हजार कोटींचे व्यवहार ठप्प

वृत्तसंस्था

बँकांचे खासगीकरण, कामगार कायदे या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत बँकिंग व्यवस्था ठप्प असल्याने देशभरातील जवळपास २० लाख धनादेश वटले नाहीत, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. यातून १८ हजार कोटींच्या व्यवहाराला फटका बसला आहे.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी