महाराष्ट्र

दोन दिवसांत बँकांचे १८ हजार कोटींचे व्यवहार ठप्प

वृत्तसंस्था

बँकांचे खासगीकरण, कामगार कायदे या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत बँकिंग व्यवस्था ठप्प असल्याने देशभरातील जवळपास २० लाख धनादेश वटले नाहीत, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. यातून १८ हजार कोटींच्या व्यवहाराला फटका बसला आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस