महाराष्ट्र

दोन दिवसांत बँकांचे १८ हजार कोटींचे व्यवहार ठप्प

वृत्तसंस्था

बँकांचे खासगीकरण, कामगार कायदे या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत बँकिंग व्यवस्था ठप्प असल्याने देशभरातील जवळपास २० लाख धनादेश वटले नाहीत, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. यातून १८ हजार कोटींच्या व्यवहाराला फटका बसला आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले