महाराष्ट्र

काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

वृत्तसंस्था

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने काँग्रेसला पर्याय म्हणून प्रचार करत होत्या, त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे काँग्रेसच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. काँग्रेसने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली. बंगालमध्ये गेल्या महिन्यात २६ राजकीय हत्या झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांनी सांगितले की, ते या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून पश्चिम बंगालमध्ये कलम ३५५ अंतर्गत कारवाईची मागणी करणार आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई