महाराष्ट्र

काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

वृत्तसंस्था

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने काँग्रेसला पर्याय म्हणून प्रचार करत होत्या, त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे काँग्रेसच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. काँग्रेसने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली. बंगालमध्ये गेल्या महिन्यात २६ राजकीय हत्या झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांनी सांगितले की, ते या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून पश्चिम बंगालमध्ये कलम ३५५ अंतर्गत कारवाईची मागणी करणार आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक