महाराष्ट्र

दहावी, बारावीचा निकाल ५ जूनपूर्वी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तरपत्रिका...

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून दहावी आणि बारावीचा निकाल ५ जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे.

सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन माध्यमातून बोर्डाकडे पाठवले आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागतो, तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी दोन्ही वर्गाचे निकाल ५ जूनपूर्वी लागण्याची शक्यता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगारनिर्मिती होणार; ‘ग्रीन स्टील’ क्षेत्रात महाराष्ट्र ‘नंबर वन’ होणार - फडणवीस

महाराष्ट्रातील ४४ पक्षांसह देशातील ४७४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

निवडणूक चौकीदारासमोरच मतचोरी; राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा; तो जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले!

सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण?

काळ सोकावतो आहे, राजकीय भान वाढवावे लागेल...