देवेंद्र फडणवीस  छायाचित्र : X (Devendra Fadanvis)
महाराष्ट्र

२०२९ मध्ये महायुती एकत्रच लढणार! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, “आमची ताकद वाढली असली तरी महाराष्ट्रात दोन्ही मित्रपक्षांची आम्हाला गरज आहे.

Swapnil S

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘२ डिसेंबरपर्यंत आम्ही थांबलोय’ असे वक्तव्य केल्यामुळे महायुतीचे पुढे काय होणार, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच २०२९पर्यंत महायुती अभेद्य राहील. २०२९ मध्ये भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत, असे स्पष्ट केले.

एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, “आमची ताकद वाढली असली तरी महाराष्ट्रात दोन्ही मित्रपक्षांची आम्हाला गरज आहे. २०२९ मध्ये आम्ही महायुतीमध्येच विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू, आम्ही आमची ताकद कुठेही कमी होऊ देणार नाही. पण आमची ताकद वाढली म्हणून मित्रपक्षांना सोडून देणार नाही.”

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

Iran vs Israel-US War : सौदीच्या रियाधमध्ये इराणी ड्रोनचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, भीषण आगीचा Video व्हायरल

राज्यसभा निवडणुकीत मविआत कोणताही तिढा नाही! आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खुनाचा डाव, तब्बल १२ दिवस…