संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली; जरांगेंचा २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर मराठा समाजाशी केलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला असून येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत नव्याने उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

Swapnil S

मुंबई: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर मराठा समाजाशी केलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला असून येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत नव्याने उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. जरांगे यांनी याआधी अनेक वेळा उपोषण करत सर्व मराठा समाजाला 'कुणबी' म्हणून मान्यता द्यावी, ही मागणी लावून धरली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’