महाराष्ट्र

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदाराचे वादग्रस्त विधान

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई: आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे व केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे प्रतापराव जाधव यांनी स्वतःच आपण तीन पिढ्यांपासून वीजबिल भरत नसल्याची आपल्याच कबुली देऊन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

CSMT वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

मतचोरी हे सर्वात मोठे देशद्रोही कृत्य! राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

नागपुरात ‘कॅश बॉम्ब’; अंबादास दानवेंच्या व्हिडीओमुळे खळबळ

लाडक्या बहिणी संतापल्यास घरी बसावे लागेल! मुख्यमंत्र्यांची भाजपच्याच आमदारावर आगपाखड