महाराष्ट्र

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदाराचे वादग्रस्त विधान

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई: आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे व केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे प्रतापराव जाधव यांनी स्वतःच आपण तीन पिढ्यांपासून वीजबिल भरत नसल्याची आपल्याच कबुली देऊन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका

कांदळवनांची जमीन वन विभागाच्या ताब्यात द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सरकारला सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा; दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली