मुंबई

राम मंदीर उद्घाटनानंतर गोध्रासारखी घटना घडू शकते - उद्धव ठाकरे

नवशक्ती Web Desk

मुंबई : अयोद्धेतील भव्य राममंदिराचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातून लाखो भाविक तेथे एकत्र होणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात २००२ साली गुजरातच्या गोध्रा स्थानकात घडलेल्या घटनेप्रमाणे एखादी घटना घडू शकते अशी शक्यता उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केली. सरकार मोठ्या प्रमाणात बस आणि ट्रक भरुन भाविकांना बोलावण्याची शक्यता आहे.

मात्र त्यांच्या परतीच्या प्रवासात गोध्रासारखा प्रसंग उद्भवू शकतो असे उद्धव ठाकरे रविवारी जळगाव येथे म्हणाले आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस