मुंबई

नारायण राणे यांचा अधीश बंगल्याबाबत पालिकेचे घुमजाव

राणे यांचा पहिला नियमावर पालिकेने बोट ठेवत रद्द केला. त्याला राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होते.

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधीश बंगला वाचविण्यासाठी बीएमसीने अचानक भूमिका बदल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करच चांगलेच खडे बोल सुनावले.

राणे यांचा पहिला नियमावर पालिकेने बोट ठेवत रद्द केला. त्याला राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होते. मात्र, कायद्याच्या चौकटीत हा निर्णय योग्य ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. मात्र, आता राणेनी याच प्रकरणात पालिकेकडे नव्याने दाखल केलेला अर्ज विचाराधीन असल्याचे पालिकेने सांगताच न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केलीन्यायालयापेक्षा पालिका प्रशासन मोठे आहे का?, असा सवाल सवाल उपस्थित केला. प्रशासनाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव ३ जूनला फेटाळला.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश