मुंबई

नारायण राणे यांचा अधीश बंगल्याबाबत पालिकेचे घुमजाव

राणे यांचा पहिला नियमावर पालिकेने बोट ठेवत रद्द केला. त्याला राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होते.

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधीश बंगला वाचविण्यासाठी बीएमसीने अचानक भूमिका बदल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करच चांगलेच खडे बोल सुनावले.

राणे यांचा पहिला नियमावर पालिकेने बोट ठेवत रद्द केला. त्याला राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होते. मात्र, कायद्याच्या चौकटीत हा निर्णय योग्य ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. मात्र, आता राणेनी याच प्रकरणात पालिकेकडे नव्याने दाखल केलेला अर्ज विचाराधीन असल्याचे पालिकेने सांगताच न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केलीन्यायालयापेक्षा पालिका प्रशासन मोठे आहे का?, असा सवाल सवाल उपस्थित केला. प्रशासनाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव ३ जूनला फेटाळला.

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना; नंदन निलेकणी यांच्याकडे नेतृत्व; पंतप्रधानांची घोषणा

मार्ग निघतो संवादामधूनच!

आजचे राशिभविष्य, २७ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोज चालूनही पोट कमी होत नाही? ट्राय करा ३-३-३ वॉकिंग फॉर्म्युला; कॅलरी बर्न होऊन वजन घटण्यास होईल मदत

घरच्या घरी बनवा राजस्थानी घेवर; पाहुणेही करतील कौतुक, वाचा सोपी रेसिपी