राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ९६ मृतदेह बेवारस

हिंसाचारात ४७८६ घर, ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले

नवशक्ती Web Desk

इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यात सुरू असलेल्या हिंसाचारात १७५ जणांचा बळी गेला आहे. त्यातील ९६ मृतदेह बेवारस आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इंफाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक आय. के. मुईवा, पोलीस महानिरीक्षक जयंत कुमार (ॲॅडमिन), निशित उज्ज्वल (गुप्तचर) हे उपस्थित होते.

मणिपूरच्या हिंसाचारात १११८ जण जखमी झाले. त्यातील ३३ जण बेपत्ता आहेत. चार महिने सुरू असलेल्या हिंसाचारात ४७८६ घर, ३८६ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत