राष्ट्रीय

कारखान्यात आग; प्राणहानी नाही

Swapnil S

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील एका कारखान्यात शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १४ बंब पाठवण्यात आले होते. कारखाना व संलग्न गोदाम यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटत होते. तूर्तास अधिक माहिती या संबंधात हाती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त