राष्ट्रीय

कारखान्यात आग; प्राणहानी नाही

कारखाना व संलग्न गोदाम यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटत होते. तूर्तास अधिक माहिती या संबंधात हाती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील एका कारखान्यात शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १४ बंब पाठवण्यात आले होते. कारखाना व संलग्न गोदाम यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटत होते. तूर्तास अधिक माहिती या संबंधात हाती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर