बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार - अमित शहा (Photo-X/@AmitShah)
राष्ट्रीय

बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार - अमित शहा

सीमा सुरक्षा दलाकडे नवीन क्षेत्रे सोपवून त्यांच्याकडे कामाची अधिक जबाबदारी देण्याचा सरकार विचार करीत आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

Swapnil S

भुज : सीमा सुरक्षा दलाकडे नवीन क्षेत्रे सोपवून त्यांच्याकडे कामाची अधिक जबाबदारी देण्याचा सरकार विचार करीत आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

सीमेलगतच्या प्रदेशाची प्रादेशिक सुरक्षाही त्यांच्याकडे देण्याचे संकेत त्यांनी दिले. केंद्र सरकारने बीएसएफची सीमा सुरक्षेची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

सध्या बीएसएफ भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांचे रक्षण करते.

बीएसएफच्या ६० व्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून सीमा सुरक्षेची संकल्पना पूर्णपणे बदलली जाणार आहे.

यात सामान्य नागरिक, नागरी प्रशासन, स्थानिक पोलीस आणि लष्कर यांच्या सहकार्याने 'प्रादेशिक सुरक्षा' हा नवा दृष्टिकोन राबवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Weather Update : हवामान खात्याचा निष्कर्ष कायम; पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केच

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे १५ जागांवर एकमत; काँग्रेस ८, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३ जागा लढवणार

मराठा समाजाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका; जरांगेंचा हल्लाबोल, आजपासून उपोषण

‘निकाल राखून ठेवल्यास ३ महिन्यांत सुनावणी घ्या’ - सर्वोच्च न्यायालय

Mumbai : सीएनजी २ रुपये, तर पीएनजी ५० पैशांनी महाग; रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अटळ?