राष्ट्रीय

काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

Swapnil S

सिलीगुडी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासह एसयूव्हीवर बसून गांधींनी जलपायगुडी शहरातून प्रवास केला. ही यात्रा रात्री सिलीगुडीजवळ थांबेल, असे राज्य काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. सोमवारी ते बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया