राष्ट्रीय

काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

Swapnil S

सिलीगुडी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासह एसयूव्हीवर बसून गांधींनी जलपायगुडी शहरातून प्रवास केला. ही यात्रा रात्री सिलीगुडीजवळ थांबेल, असे राज्य काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. सोमवारी ते बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

प्रत्येक वॉर्डात नियुक्त होणार 'पेशंट नेव्हिगेटर'; कर्करोग रुग्णांसाठी BMC ची नवी यंत्रणा; २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

Mumbai : केबल-स्टेड आधारित मढ-वर्सोवा पुलाला मिळणार गती; कांदळवन पुनर्स्थापनेसाठी १२.५० कोटी पालिका मोजणार

मोटर लोडरांचे कामबंद आंदोलन; सेवाधारित कंत्राट पद्धतीविरोधात कर्मचारी आक्रमक; भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवईत कचऱ्याचे ढीग

Mumbai : मुख्यालयासमोरच नवे ३५० आसनी सभागृह; चार मजली इमारतीत पार्किंगसह आधुनिक सुविधा

TDR वापरला म्हणून जमिनीचे हस्तांतरण नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल