राष्ट्रीय

काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

Swapnil S

सिलीगुडी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासह एसयूव्हीवर बसून गांधींनी जलपायगुडी शहरातून प्रवास केला. ही यात्रा रात्री सिलीगुडीजवळ थांबेल, असे राज्य काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. सोमवारी ते बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

राज्यसभेच्या ५ जागांसाठी २४ ऑक्टोबरला मतदान

जहाजबांधणी, सागरी उद्योगांसाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

रशियाची विमाने ‘नाटो’ हद्दीत घुसल्यास पाडा! डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय