राष्ट्रीय

काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ पुन्हा सुरू

बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

Swapnil S

सिलीगुडी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासह एसयूव्हीवर बसून गांधींनी जलपायगुडी शहरातून प्रवास केला. ही यात्रा रात्री सिलीगुडीजवळ थांबेल, असे राज्य काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. सोमवारी ते बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरला जाणार आहेत.

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तेलंगण सरकारचा कठोर कायदा! आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात

उपसभापती गोऱ्हे यांची SIT चौकशी करा; खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी

अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी