Twitter
राष्ट्रीय

आसाममधील पूरस्थिती गंभीर; ३.५ लाख नागरिक बाधित

आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंपीर असून राज्याच्या ११ जिल्ह्यातील ३.५ लाख नागरिक बाधित झाले आहेत, असे शनिवारी च्या अधिकाच्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यत २ मुलांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Swapnil S

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंपीर असून राज्याच्या ११ जिल्ह्यातील ३.५ लाख नागरिक बाधित झाले आहेत, असे शनिवारी च्या अधिकाच्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यत २ मुलांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

रेमल चक्रीवादळानंतर पावसाच्या संततधारेमुळे अनेक भागांमधील रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, काचर जिल्ह्यास पुराचा सवंत मोठा तडाखा बसला असून नांव शनिवारी खराब हवामानामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या होत्या. असे असले रेड तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुनार घेतल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करवी अंगलोंग, डेमाजी, होजाई, काचर, मुळे करीमगंज, दिब्रूगड, नागाव, हेलाकंडी, हानी मेलाघाट, पश्चिम कारवी अंगलोंग आणि दिमा न्सार हसाव जिल्हातील जवळपास ३.५ लाख सून नागरिक बाधित झाले आहेत, असे आसामच्या न्यात आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.

जवळपास ३० हजार नागरिकांनी मदतकार्य पथकांमध्ये आसरा घेतला आहे, असुरक्षित स्थळी अडकलेल्या नागरिकांना विविध मदतकार्य संस्थाचे प्रतिनिधी सुरक्षित स्थळी हलविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

काचरः जिल्ह्यास सर्वाधिक फटका बसला असून तेथील एक लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. पऊस, पूर आणि वादळाच्या तडाख्याने २८ मेपासून आतापर्यंत १२ जणांचा मृतू झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान; कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

स्मोकर्सना झटका! टॅक्स वाढल्याने Gold Flake पासून Classic Connect च्या सिगारेट दरांत प्रचंड वाढ; 'धूम्रपान सोडा किंवा जास्त पैसे मोजा'

Pune Porsche Case : रक्तनमुने बदलल्याच्या कटातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; ICC ने घेतली गंभीर दखल, पाक सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत PCB ला दिली वॉर्निंग

BMC Mayor : महायुतीत निवडणूक लढली, पण नोंदणी वेगळी; आज कोकण भवनात भाजप आणि शिंदे सेना 'स्वतंत्र' गटनोंदणी करणार