राष्ट्रीय

दिल्लीतील सरकारी कार्यालये तीन दिवस बंद

परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये ८ ते १० सप्टेंबरदरम्यान बंद राहणार आहेत, असे आदेश कार्मिक खात्याने काढले आहेत. ही जी-२० परिषद दिल्लीत ९ व १० सप्टेंबरला होणार आहे.

या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेला ‘जी-२०’ परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

कर्जतमध्ये क्रूरतेचा कळस! शेजारणीने केली अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या, धक्कादायक कारण समोर

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत