राष्ट्रीय

दिल्लीतील सरकारी कार्यालये तीन दिवस बंद

परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये ८ ते १० सप्टेंबरदरम्यान बंद राहणार आहेत, असे आदेश कार्मिक खात्याने काढले आहेत. ही जी-२० परिषद दिल्लीत ९ व १० सप्टेंबरला होणार आहे.

या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेला ‘जी-२०’ परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा