राष्ट्रीय

इंडिया आघाडी एकसंध ठेवू - काँग्रेस अध्यक्ष खर्गे

देशाच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची इच्छा बाळगणारे निश्चितपणे कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाहीत

Swapnil S

कलबुर्गी : संयुक्त जनता दल (जेडीयू) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतण्याचा विचार करत असल्याच्या संकेतांदरम्यान, देशाच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची इच्छा बाळगणारे निश्चितपणे कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाहीत, अशी त्यांच्या पक्षाची अपेक्षा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, जेडीयू नेतृत्वाच्या मनात काय आहे याबद्दल त्यांच्याकडे स्पष्टता नाही असे सांगून इंडिया आघाडी एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करेल. इंडिया आघाडीतून संयुक्त जनता दल बाहेर पडण्याच्या शक्यतेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले, ते बाहेर जात आहेत का? मला अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल