राष्ट्रीय

इंडिया आघाडी एकसंध ठेवू - काँग्रेस अध्यक्ष खर्गे

देशाच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची इच्छा बाळगणारे निश्चितपणे कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाहीत

Swapnil S

कलबुर्गी : संयुक्त जनता दल (जेडीयू) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतण्याचा विचार करत असल्याच्या संकेतांदरम्यान, देशाच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची इच्छा बाळगणारे निश्चितपणे कोणतीही घाईघाईने पावले उचलणार नाहीत, अशी त्यांच्या पक्षाची अपेक्षा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, जेडीयू नेतृत्वाच्या मनात काय आहे याबद्दल त्यांच्याकडे स्पष्टता नाही असे सांगून इंडिया आघाडी एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करेल. इंडिया आघाडीतून संयुक्त जनता दल बाहेर पडण्याच्या शक्यतेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले, ते बाहेर जात आहेत का? मला अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा