राष्ट्रीय

भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू

भारताकडून अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या मालावर आज २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. या टैरिफमुळे भारताच्या ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च (जीटीआरआय) नमूद केले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अभारताकडून अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या मालावर आज २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लागू झाले आहे. या टॅरिफमुळे भारताच्या ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च (जीटीआरआय) नमूद केले आहे. इनिशिएटिवच्या अहवालात भारतावर ५० टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, जेम्स ज्वेलरी, फर्नीचर, मासे आदी भारतीय उत्पादने महाग होतील. त्यामुळे त्याची मागणी ७० टक्के कमी होऊ शकते.

आता चीन, व्हिएटनाम, मेक्सिको आदी कमी टॅरिफ असलेले देश हा सर्व माल स्वस्त दरात विकू शकतात. त्यामुळे भारतीय कंपन्यांची अमेरिकन बाजारातील हिस्सेदारी कमी होऊ शकेल.

बुद्ध पौर्णिमा-करुणेची पूर्तता

Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Buddha Purnima 2026 : सकाळची सुरुवात तथागत बुद्धांच्या सकारात्मक विचारांनी करा; दिवस जाईल आनंदी

मे महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत