नवी मुंबई

कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्टला बंद

महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही

नवशक्ती Web Desk

नवी मुंबई : कांदा शेतकऱ्यांच्या समर्थनात वाशीच्या एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळूंज म्हणाले की, दिल्लीतील कांदा उपलब्धतेवरून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.

एपीएमसी बाजारातील कांद्याची खरेदी किंमत १७ ते २२ रुपये किलो आहे. दोन आठवड्यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा कांदा १० ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता.

नववर्षाची गुडन्यूज! १ जानेवारीपासून CNG, PNG होणार स्वस्त; सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री; कोणत्याही क्षणी अटक

संतोष देशमुख हत्याप्रकरण : वाल्मीक कराडला जामीन नाकारला

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी

हुश्श.. आली एकदाची मनपा निवडणूक!