नवी मुंबई

कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्टला बंद

नवशक्ती Web Desk

नवी मुंबई : कांदा शेतकऱ्यांच्या समर्थनात वाशीच्या एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळूंज म्हणाले की, दिल्लीतील कांदा उपलब्धतेवरून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.

एपीएमसी बाजारातील कांद्याची खरेदी किंमत १७ ते २२ रुपये किलो आहे. दोन आठवड्यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा कांदा १० ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त