फोटो सौ : FPJ
फोटो

शरीरातील उष्णता कमी होत नाही? 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

Krantee V. Kale
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फार प्रभावी ठरू शकता, कोणते ते पाहूयात.
नारळ पाणी : नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करते आणि हायड्रेटेड ठेवते व शरीर थंड राहते.
पुदिना: पुदिन्याची पाने उकळून त्याचा रस पिल्याने शरीराला थंडावा मिळतो.
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
दही: दही शरीराची उष्णता संतुलित ठेवते आणि पचन प्रक्रिया देखिल सुधारण्यास मदत करते.
लिंबू: उष्णतेच्या दिवसात लिंबूपाणी, लिंबाचा रस, किंवा जेवनामध्ये लिंबूचा वापर केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
काकडी: रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनही सुधारते.
वेलची: वेलची चघळल्याने शरीराची उष्णता कमी होऊ शकते आणि ताजेतवानेही वाटते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती