फोटो सौ : FPJ
फोटो

शरीरातील उष्णता कमी होत नाही? 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

Krantee V. Kale
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फार प्रभावी ठरू शकता, कोणते ते पाहूयात.
नारळ पाणी : नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करते आणि हायड्रेटेड ठेवते व शरीर थंड राहते.
पुदिना: पुदिन्याची पाने उकळून त्याचा रस पिल्याने शरीराला थंडावा मिळतो.
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
दही: दही शरीराची उष्णता संतुलित ठेवते आणि पचन प्रक्रिया देखिल सुधारण्यास मदत करते.
लिंबू: उष्णतेच्या दिवसात लिंबूपाणी, लिंबाचा रस, किंवा जेवनामध्ये लिंबूचा वापर केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
काकडी: रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनही सुधारते.
वेलची: वेलची चघळल्याने शरीराची उष्णता कमी होऊ शकते आणि ताजेतवानेही वाटते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

ठाण्याचा मासुंदा तलाव तुडुंब; बाजारपेठेत पाणी शिरले

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह