क्रीडा

आशिया चषक २०२३ साठी भारत ठरला पात्र

वृत्तसंस्था

आशिया चषक २०२३ साठी भारत पाचव्यांदा पात्र ठरला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेत उतरण्याची ही पहिलीच वेळ ठराणार आहे. एसीएफ पात्रता फेरीत पॅलेस्टाईनचा विजय भारताच्या पथ्यावर पडला.

आशिया चषक पुढील वर्षी १६ जून ते १६ जुलै दरम्यान चीनमध्ये होणार आहे. २०१९ मध्ये भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी भारत तीनपैकी दोन गट सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. शेवटच्या स्थानावर राहण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढवली होती.

ब गटातील मंगळवारी झालेल्या शेवटच्या पात्रता सामन्यात पॅलेस्टाईनने फिलिपाइन्सचा ४-० असा पराभव केल्याने भारताला शेवटचा सामना न खेळताच आशिया चषकासाठी पात्रता मिळाली.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

Lok Sabha Elections 2024: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मूसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात? व्हिडिओ व्हायरल