अर्थ मंत्रालय १८ नोव्हेंबरपासून केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ साठी अर्थसंकल्पापूर्वी सल्लामसलत पुन्हा सुरू करणार आहे, ज्यामध्ये आठवडाभर विविध उद्योगांमधील प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल.
ग्राहकांशी अधिक सखोल नाते प्रस्थापित करण्यासाठी शाखांमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषा अवगत बँक व्यवस्थापनाने करून द्यावी, यावर भर देतानाच देशातील विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या मनुष्यब ...
भारताच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराबद्दल (बीटीए) काही सकारात्मक बातम्या नोव्हेंबर अखेरीस येतील, असा विश्वास नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शुक्रवारी विश्वास व् ...
भारतातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांनी २००० ते २०२३ या काळात आपली संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढवली आहे, असे दक्षिण आफ्रिकेच्या ‘जी-२०’ संघटनेच्या अध्यक्षतेखाली सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.