ठाणे

डोंबिवलीत रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे

शंकर जाधव

येथे रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, सायंकाळी घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग उत्तेकर (२४) आणि चेतन गोगावले (२२) अशी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे राहणारे होते. या अपघातात तरुणाचा मोबाईल फुटला असल्याने रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली