ठाणे

डोंबिवलीत रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे

शंकर जाधव

येथे रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, सायंकाळी घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग उत्तेकर (२४) आणि चेतन गोगावले (२२) अशी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे राहणारे होते. या अपघातात तरुणाचा मोबाईल फुटला असल्याने रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

Mumbai : अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर; BMC ची नवी सुविधा सुरू

NEET UG 2026 Re-Exam : परीक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

NEET पुनर्परीक्षा होईपर्यंत Telegram वर बंदी; केंद्राच्या निर्णयाविरोधात कंपनीची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

'पास करून देतो' म्हणत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; संतप्त पालकांकडून शिक्षकाला चोप