भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली. एक्स
आंतरराष्ट्रीय

कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु होणार

भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

Swapnil S

बीजिंग : भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे. चीनच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली.

या बैठकीनंतर चीनने सांगितले की, भारतासोबत झालेल्या करारांची अंमलबजावणी केली जाईल. तर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, दोन्ही देशांमधील मतभेद सोडवण्यासाठी चीन प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास तयार आहे.

२०१९ नंतर पहिल्यांदाच भारताचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बीजिंगचा दौरा केला होता.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता