लाईफस्टाईल

हिवाळ्यात संत्र्याचा ज्यूस पिण्याचे होतात 'हे' फायदे

Rutuja Karpe

हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री विकायला येते, तर हिवाळ्यात संत्री खाण्याचे बरेच फायदे होतात, संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात फाइबर, विटामिन C आणि एंटीऑक्सीडेंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्तीसह त्वचेची चमक वाढवतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमजोर व्हायला लागते. त्यामुळे हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खुप आरोग्यदाई असतो. जाणून घ्या संत्री ज्यूस प्यायल्याने शरीराला होणारे फायदे

१. इम्युनिटी बूस्टर : संत्री मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन C असते. जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करण्यास मदत करते. हिवाळ्याच्या वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती कमजोर व्हायला लागते. रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित झाल्यामुळे आपल्या शरीराला काही आजार लागण्याची शक्यता असते. तसेच या बरोबर इंफेक्शन आणि व्हायरस यांची भीती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खुप आरोग्यदाई असते.

 २. ग्लोइंग स्किन : संत्री मध्ये भरपूर मात्रा मध्ये फाइबर, विटामिन C आणि अ‍ॅटीऑक्सीडेंट असते. जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवते. तसेच तुमच्या स्किनला तरुण ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खुप फायदेशीर असते. हे डॅमेज स्किनला रिपेअर करते आणि स्किनचे टेक्सचर योग्य करते.

३. डोळ्यांसाठी उपयोगी : संत्री ज्यूस डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. या ज्यूसमूळे डोळ्यांची दृष्टी चांगली होते. जर तुम्हाला डोळ्यांसंबंधी इंफेक्शन आहे, तर संत्री ज्यूसमूळे हे इफेक्शन नाहीसे होण्यास मदत होते .

 ५. डिहाइड्रेशन पासून बचाव : थंडीमुळे निर्माण होेणारी डिहाइड्रेशनची समस्या होते. शरीराला हाइड्रेट ठेवण्यासाठी संत्री ज्यूस मदत करते ज्यामुळे कोरडी त्वच्या, पचन समस्या, कब्ज पासून आराम मिळतो. यामुळे संत्री ज्यूस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

"काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं, पण प्रत्येकवेळी तो फेल गेला..."फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान