Freepik
लाईफस्टाईल

आंघोळीनंतर खाज येते का? 'हा' पांढरा पदार्थ पाण्यात फिरवा; बघा काय जादू होते...

आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. मात्र, अनेकांना आंघोळ केल्यानंतर शरीराला खाज सुटण्याचा त्रास असतो. अनेक वेळा क्लोराईड मिक्स पाणी, बोरचे पाणी किंवा जड पाणी यामुळे यागोष्टी होतात. तसेच अन्य काही कारणेही या पाठीमागे आहेत. आंघोळीनंतर खाज सुटणे बंद होण्यासाठी एक साधा सोपा पर्याय आहे. हा पर्याय पारंपारिकरित्या पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. जाणून घ्या सविस्तर...

Kkhushi Niramish

आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. मात्र, अनेकांना आंघोळ केल्यानंतर शरीराला खाज सुटण्याचा त्रास असतो. अनेक वेळा क्लोराईड मिक्स पाणी, बोरचे पाणी किंवा जड पाणी यामुळे यागोष्टी होतात. तसेच अन्य काही कारणेही या पाठीमागे आहेत. आंघोळीनंतर खाज सुटणे बंद होण्यासाठी एक साधा सोपा पर्याय आहे. हा पर्याय पारंपारिकरित्या पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. जाणून घ्या सविस्तर...

तुरटी

तुरटी हा पांढरा दिसणाऱ्या एक क्रिस्टल पदार्थ आहे. तुरटीचे ही त्वचारोगांसाठी आणि केसांसाठी उत्तम मानली जाते. तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा अनादी काळापासून उपयोग केला जात आहे.

आंघोळीच्या पाण्यात तुरटी कशी वापरावी

तुरटीचा खडा पाण्यातून दोन मिनिटे फिरवा. अर्ध्या ते एक तासाने पाण्यातील सर्व घाण तळाशी बसेल वरचे शुद्ध पाणी तुम्ही आंघोळीला तसेच पिण्यासाठी उपयोगात आणू शकता. याशिवाय तुरटीची पावडर पाण्यात घालून ठेवावी. नंतर हे पाणी गाळून त्याचा उपयोग करावा. तुरटीचा नियमित उपयोग केल्याने आंघोळीनंतर अंगाला येणारी खाज हळूहळू बंद होईल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली