महाराष्ट्र

भांडारगृहाचे कुलूप तोडून २५४ किलो तांदूळ चोरला

Swapnil S

नांदेड : शाळेतील भांडारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५४ किलो तांदूळ चोरून नेल्याची घटना देगलूर येथे घडली आहे. यासंबंधी मुख्याध्यापक बल्लीयोदीन अब्दुल हाबमुजावर (५५) यांनी पोलिसांत तक्रार दिली. देगलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे ८ रोजी सायंकाळी ४ ते ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, चोरट्याने भंडार गृहाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील पोषण आहाराचे ७ हजार ११० रुपये किमतीचे २५४ किलो तांदूळ चोरून नेला.

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी