Twitter/@VijayWadettiwar
महाराष्ट्र

‘त्या’ ४० आमदारांची घरवापसी - वडेट्टीवार

Swapnil S

मुंबई : भाजप आधी जवळ घेते, त्यानंतर त्या पक्षाला पूर्ण संपवते, हे आता अजित पवार यांना उशिरा कळले. महिनाभर वाट पाहा. अजित पवार गट आणि शिंदे गटातील जवळपास ४० आमदार पुन्हा घरी परतणार आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मविआने दिमाखदार कामगिरी केली आहे. शिंदे व अजित पवार गटातील आमदारांवर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे या आमदारांना निवडणुकीत काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. तसेच त्यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत, असे ते म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस