एक्स @Navayan
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण : ‘तेलतुंबडेंच्या याचिकेची सुनावणी अन्य खंडपीठासमोर घ्या’

२०१८ मध्ये घडलेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दलित हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी हिंसाचारातील कथित भूमिकेबद्दल आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला बंद करा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने असमर्थता दर्शविली.

Swapnil S

मुंबई : २०१८ मध्ये घडलेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात दलित हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी हिंसाचारातील कथित भूमिकेबद्दल आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला बंद करा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने असमर्थता दर्शविली. आपण यापूर्वी एकलपीठ म्हणून संबंधित प्रकरणातील अनेक जामीन याचिका ऐकल्या आहेत. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या याचिकेवर वेगळ्या खंडपीठाने सुनावणी घेतली पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी याचिकेची सुनावणी अन्य खंडपीठासमोर घेण्याचे निर्देश दिले.

तेलतुंबडे यांना २०१८ मधील भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवण्यात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी