महाराष्ट्र

पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा

नवशक्ती Web Desk

लोणावळा : लोणावळा-खंडाळादरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर फरियाज हॉटेलजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला, मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुचाकींना धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गावर उलटला

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे