महाराष्ट्र

पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा

नवशक्ती Web Desk

लोणावळा : लोणावळा-खंडाळादरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर फरियाज हॉटेलजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला, मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुचाकींना धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गावर उलटला

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त