महाराष्ट्र

पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा

नवशक्ती Web Desk

लोणावळा : लोणावळा-खंडाळादरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर फरियाज हॉटेलजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला, मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुचाकींना धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गावर उलटला

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा दगड कोसळला

Mumbai : पावसामुळे दाणादाण! सात दिवसांत ११ मृत्यू, २२ जखमी; एक हजाराहून अधिक झाडे कोसळली, १३०० हून अधिक फांद्या कोसळल्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस मुदतवाढ; १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Monsoon Session : पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन