महाराष्ट्र

पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा

नवशक्ती Web Desk

लोणावळा : लोणावळा-खंडाळादरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर फरियाज हॉटेलजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला, मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुचाकींना धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गावर उलटला

Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

"घाण नका करू... हे भारत नाहीये"; नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना सुनावलं; गुटखा थुंकल्यानंतर रस्ता साफ करून घेतला, Video व्हायरल

ठाण्यात भटक्या श्वानांचा त्रास वाढला; ॲनिमल हेल्पलाइनवर १५८ तक्रारी

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली

Mumbai : अखेर मेट्रो ९ सुरू! पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया; 'हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील'; Video