PM
महाराष्ट्र

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे १७ डिसेंबरला उद‌्घाटन

या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे

नवशक्ती Web Desk

कराड : मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्सप्रेसचे येत्या रवि. १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या एक्सप्रेसला थांबे करावेत, अशी मागणी येथील खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत