PM
महाराष्ट्र

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे १७ डिसेंबरला उद‌्घाटन

या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे

नवशक्ती Web Desk

कराड : मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्सप्रेसचे येत्या रवि. १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या एक्सप्रेसला थांबे करावेत, अशी मागणी येथील खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

सरकारी बँकांचे कमिशन वाढले; विमा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ

जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण

Pune : वारकरी सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद; दिवसभरात ३२६४ वारकऱ्यांच्या पायांची केली मालिश, योग विद्या धामने केला विश्वविक्रम

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाइट फोन सुविधा; BSNL सोबत समन्वय; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

Thane : 'अग्नि'सुरक्षेचा बोजवारा! महापालिकेच्या मुख्यालयातच अनेक यंत्रणा निकामी; दुरुस्तीसाठी ४३.३६ लाखांचा प्रस्ताव